भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात एमएसएसएआय FSSAI ने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले आहे की फळांच्या रसांची जाहिरात “१००% फळांचा रस” म्हणून करणे कायदेशीररित्या परवानगी नाही आणि ती दिशाभूल करणारी मार्केटिंग पद्धत आहे. डाबरच्या याचिकेला उत्तर म्हणून दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात, अन्न नियामकाने जून २०२४ च्या अन्न व्यवसाय संचालकांना (FBOs) …
Read More »
Marathi e-Batmya