Tag Archives: फळांचा रस नसल्याचा दावा

डाबर म्हणते १०० टक्के फळांचा ज्युस तर एफएसएसएआय़ न्यायालयात सांगते नाही डाबरचा दावा एफएसएसएआयने फेटाळून लावला

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात एमएसएसएआय FSSAI ने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले आहे की फळांच्या रसांची जाहिरात “१००% फळांचा रस” म्हणून करणे कायदेशीररित्या परवानगी नाही आणि ती दिशाभूल करणारी मार्केटिंग पद्धत आहे. डाबरच्या याचिकेला उत्तर म्हणून दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात, अन्न नियामकाने जून २०२४ च्या अन्न व्यवसाय संचालकांना (FBOs) …

Read More »