राज्यातील शेतकरी संकटाचा सामना करत असतानाच मुसळधार पावसाने पुन्हा त्याला संकटात टाकले आहे. या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पिकही वाहून गेले आहे. निसर्ग लहरी झाला असून राज्यातील फडणविसांचे सुलतानी सरकार शेतकरी व जनतेच्या मुळावर उठले आहे. संकटातील शेतकऱ्याला मदतीची गरज असून सरकारने पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजूला …
Read More »ठाणे, पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊसः २६.४२ मिमी बरसला सुर्या नदीला पूर, रात्रभराच्या हजेरीनंतर पुन्हा सकाळपासून पाऊसाची रिपरिप
महाराष्ट्रातील ठाणे आणि शेजारच्या पालघर जिल्ह्यांमध्ये रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. तसेच सकाळी ८.३० वाजल्यानंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसास सुरुवात झाली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी पालघरसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला, खूप मुसळधार पावसाचा अंदाज होता, अधिकाऱ्यांनी सांगितले. पालघरमधील सूर्या नदीला पूर आल्याने मनोरमधील एक पूल पाण्याखाली गेला आणि वाडा आणि …
Read More »पुण्यातल्या पावसाने जिकडे तिकडे पाणीच पाणी, झाडंही कोसळली १५ झाडं कोसळल्याची प्राथमिक माहिती, वाहतूक कोंडी
अखेर हवामान खात्याने अंदाज व्यक्त केल्यानुसार वादळीवाऱ्यासह मान्सूनच्या पावसाने पुण्याला झोडपलं. पाऊस इतका जोराचा झाला की या पावसात पुण्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. तर अनेक मार्गावर मोठी झाडे उन्मळून पडल्याने ट्रॅफिक जॅम झाल्याचे चित्रही पाह्यला मिळाले. या मान्सूनच्या पहिल्याच पावसामुळे जवळपास १५ झाडं उन्मळून पडल्याचे पाह्यला …
Read More »
Marathi e-Batmya