स्वत:चा विकास साधताना समाजातील मागास घटकांना पुढे घेवून जाण्याचे महान विचार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांनी दिले असून या विचारांचा अंगिकार करत विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठावे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी यावेळी केले. डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या उभारणीत व विकासासाठी दादासाहेब गायकवाड,दादासाहेब गवई, दादासाहेब कुंभारे,सदानंद फुलझेले यांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगून …
Read More »सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती, महाराष्ट्र महोत्सवानिमित्त सर्वदूर विभागातील संस्कृती… कोकण, मुंबई, उत्तर, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व, पश्चिम विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेश कार्यालयात पार...
शिवनेरीवर जन्माला आलेले छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या देशाचे मानबिंदू असून रायगड किल्ल्यावर त्यांचा राज्याभिषेक केला. छत्रपती संभाजी महाराजांचा अलौकिक असा पराक्रम आणि त्याचबरोबर शाहू – फुले – आंबेडकरांची सामाजिक समतेची वेगळी ओळख…साधूसंतांचा महाराष्ट्र… अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसकडून केले जात असून मुंबईत तीन दिवस कार्यक्रम झाल्यानंतर विदर्भाच्या भूमीमध्ये… …
Read More »आज पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जयंतीनिमित्त प्रेषित मुहम्मद (शांतता) यांचा परिचय ईद-ए-मिलाद सणाच्या निमित्ताने एका मुस्लिम माहितीगार व्यक्तीने लिहिलेला खास लेख
“कोणत्याही काळ्या माणसाला कोणाही गोर्या माणसावर श्रेष्ठत्व नाही किंवा गोर्या माणसाला कोणाही काळ्या माणसावर श्रेष्ठत्व नाही. सर्व आदामाची मुले आहेत. आणि माणूस म्हणून सर्व समान आहेत.” मानवी समतेचा हा महान विचार समस्त मानवजातीसाठी आहे देवाचे शेवटचे दूत हजरत मुहम्मद (सल्ल.) आहेत. ज्याचा जन्म इसवी सन ५७१ मध्ये अरबस्तानातील मक्का या …
Read More »
Marathi e-Batmya