Tag Archives: व्हिसा रद्द

भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना ३ लाखाचा दंड आणि तीन वर्षाची शिक्षा इंडियन फॉरेनर्स अ‍ॅक्ट खाली होणार कारवाई

केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मुदतीत भारत सोडण्यात अयशस्वी ठरलेल्या पाकिस्तानी नागरिकांना अटक, खटला आणि तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा ₹३ लाखांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्राने पाकिस्तानींसाठी ‘भारत सोडा’ नोटीस जारी केली. …

Read More »

शेवटच्या दोन दिवसात पाकिस्तानी २७२ नागरीक अट्टारी बॉर्डरवरून परतले भारत सरकारने व्हिसा रद्द केल्याने पाकिस्तानी नागरिकांनी भारतभूमी सोडली

पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर सार्क व्हिसावर भारतात आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले. तसेच ४८ तासात देश सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचा आज शेवटचा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांत अटारी-वाघा सीमा बिंदूवरून सुमारे २७२ पाकिस्तानी नागरिक भारतातून परत पाकिस्तानात परतले आहे. रविवारी (२७ एप्रिल २०२५) शेजारच्या देशातील १२ …

Read More »