नुकत्याच झालेल्या शिर्डीतील भाजपाच्या महाअधिवेशनात बोलताना भाजपाचे नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, १९७८ पासूनचे शरद पवार यांचे विश्वासघाताचे राजकारण संपविले असून राज्यातील मतदारांनी त्यांचे राजकारण २० फुट खोल खड्ड्यात गाडले असल्याची खोचक टीकाही केली. अमित शाह यांच्या या टीकेला राष्ट्रवादी …
Read More »विजय वडेट्टीवार यांची भूमिका, आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी बोलू अन्यथा… स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीवरून संजय राऊत यांच्या मतानंतर पुन्हा व्यक्त केली भूमिका
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मुंबई ते महानगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदांच्या निवडणूका स्वबळावर लढविण्याचा निर्णय शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी जाहिर केला. त्यानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे नेते विजय वड्डेटीवार यांनीही यासंदर्भात काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, कदाचित ते त्यांचे स्वतःचे …
Read More »सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून शरद पवार यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र गुंडापासून लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्व राजकिय पक्षांकडून देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सर्वपक्षियांकडून करण्यात येत आहे. त्यातच या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड हे सीआयडीसमोर शरणागती पत्करली. त्यानंतर याप्रकरणी राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची …
Read More »शरद पवार यांच्या हस्ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राज्यात मंडल आयोग लागू करण्याचं पवार साहेबांचे योगदान मोठे-छगन भुजबळ
महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवून लढा दिला. वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिलं. त्यांच्या साहित्यातून त्यांचे विचार पुढे येतात त्यांचे विचार आजही तितकेच प्रेरक असून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक क्रांती घडविली असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी …
Read More »उत्तम जानकर यांचा खळबळजनक दावा, १५० मतदारसंघात ईव्हीएम गडबड, युगेंद्र पवारच विजयी महायुतीला फक्त १०७ जागेवरच विजय
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या मतदारसंघातील मारकडवाडी गावात त्यांच्यापेक्षा भाजपाच्या उमेदवाराला मतदान जास्त झाल्याच्या मुद्यावरून गावात मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या हालचाली सुरु केल्या. मात्र त्यास निवडणूक आयोगासह स्थानिक प्रशासनाने आक्षेप घेतला. त्यामुळे पुढील होणारा संभावित संघर्ष टळला. त्याचबरोबर निवडणूक आयोग जर मतपत्रिकेवर मतदान घेणार असेल तर आपण आमदारकी …
Read More »शरद पवार यांच्या उपस्थित सोमनाथच्या कुटुंबियांचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी दिलेली माहिती खोटी सोमनाथ सुर्यवशींचा खून झालाय, पोलिसांवर योग्य ती कारवाई कारवाई करा
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भेट घेतल्यानंतर पवार यांनी परभणीतील पोलिसांच्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेला सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुबिंयाची भेट घेतली. तसेच त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना न्याय मिळवून देण्याबाबत धीर दिला. शरद पवार यांनी सोमनाथ सुर्यवंशी यांच्याकुटुंबियांची भेट …
Read More »मस्साजोगमध्ये शरद पवार यांनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेटः वातावरण दहशतीचे संतोष देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पवारांनी घेतली
काल संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मस्साजोग येथे जात हत्या करण्यात आलेल्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले आणि एकटे समजू नका असे सांगत धीर दिला. यावेळी शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील तसे मराठवाड्यातील बीड जिल्हा महत्वाचा जिल्हा. या जिल्ह्याशी माझे नेहमीच …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारकडवाडी, ईव्हीएम मशिबाबत काय दिले उत्तर अधिवेशनानंतर पहिला हप्ता देणार मात्र त्यात कोणताही बदल नाही
विधानसभा निव़डणूकीनंतर राज्यात नव्याने स्थापना झालेल्या महायुती सरकारकडून मुंबईत विशेष घेतल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरात हिवाळी अधिवेशन घेण्यात आलं. या अधिवेशनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलेल्या अभिभाषणावर सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सदस्यांनी आपापली भूमिका मांडली. त्यानंतर यावेळी बोलताना विरोधकांनी बहुचर्चित लाडकी बहिण योजना, बीड आणि परभणी येथील घटनांचा उल्लेख करत राज्य …
Read More »८५ व्या वर्षाच्या तरूणाने दिल्लीच्या वर्तुळात पुन्हा आणले चर्चांचे उधाण निवडणूकीत कमी जागा मिळाल्या तरी राजकीय महत्व दाखविण्यात यश
महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच शरद पवार यांचा वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या रणनीतीला निवडणूकीच्या रणांगणात मोठे महत्व नेहमीच रहात आले आहे. मागील अनेक वर्षापासून शरद पवार यांनी त्यांच्या वाढदिनाच्या दिवशी नेहमीच बारामती किंवा मुंबईत राहणे पसंत केले. इतकेच नव्हे तर महाविकास आघाडीचे सरकार उलथवून महायुतीची सत्ता राज्यात आल्यानंतर शरद पवार यांनी …
Read More »शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार सहकुटुंब पोहोचले दिल्लीतल्या घरी अजित पवार यांच्या पक्षाचे इतर नेतेही पोहोचले शरद पवारांच्या घरी
लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने पवार कुटुंबात पडलेल्या राजकिय फूटीच्या पार्श्वभूमीवर विविध तर्क वितर्क लढविले जात होते. तसेच पवार कुटुंबात अंतर्गत कलह वाढला असल्याचेही सांगण्यात येत होते. परंतु शरद पवार यांच्या आज ८५ व्या वाढदिवसानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा महाजन, पार्थ पवार आदी सर्वजण शरद …
Read More »
Marathi e-Batmya