पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले. तसेच या ऑपरेशन सिंदूरची माहिती सर्वपक्षीय बैठकीत केंद्र सरकारने सर्वपक्षिय नेत्यांच्या बैठकीत दिली. केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन सिंदूर बाबत विरोधकांनी सरकार आणि सशस्त्र दलांना पाठिंबा दर्शविला. काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जगाला चांगला …
Read More »संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारतीय लष्कराचे कौतुक करत म्हणाले, ‘जिन मोही मारा, तीन मोही मारे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील कारवाई फक्त दहशतवाद्यांवर
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी छावण्यांवर अचूक हल्ले केल्याबद्दल सशस्त्र दलांचे कौतुक केले आणि म्हटले की ही कारवाई निष्पाप लोकांना मारणाऱ्यांना लक्ष्य करून करण्यात आली. सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) ५० पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना राजनाथ …
Read More »राजनाथ सिंह यांचा इशारा, भारताला दुखावणाऱ्यांना योग्य उत्तर देणार पहलगाम हल्ल्याप्रकरणी पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना दिला इशारा
पहलगाम हल्ल्यात २६ जणांचा बळी गेल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडत असताना, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी म्हटले की, भारताला दुखावण्याचे धाडस करणाऱ्यांना “योग्य” उत्तर देणे ही त्यांची जबाबदारी आहे. पाकिस्तानसोबतचा तणाव दिवसेंदिवस वाढत असताना त्यांच्या विधानाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, मी …
Read More »राजनाथ सिंह यांचा इशारा, पडद्यामागे असलेल्यांपर्यंतही पोहचू… सूचक शब्दात पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना दिला इशारा
काश्मीरच्या पहलगाममधील भयंकर दहशतवादी हल्ल्यात सामील असलेल्या लोकांना “नजीकच्या भविष्यात” जोरदार प्रत्युत्तर मिळेल आणि अशा कोणत्याही दहशतवादी कारवायांमुळे भारताला “भयभीत” करता येणार नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. मंगळवारी (२२ एप्रिल) झालेल्या या हल्ल्यात दहशतवाद्यांनी अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरन कुरणात भेट देणाऱ्या पर्यटकांच्या गटावर गोळीबार केला, ज्यात दोन …
Read More »नौदलाच्या ताफ्यात तीन युद्धनौकांचा समावेश; पंतप्रधानांच्या उपस्थित राष्ट्रार्पण भारताची मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने वाटचाल
निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचे लोकार्पण ही नौदलाच्या गौरवशाली परंपरेला भविष्यातील आकांक्षेशी जोडणारी ऐतिहासिक घटना आहे. यामुळे भारताची वाटचाल मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने सुरू असून भारताच्या सुरक्षा आणि प्रगतीला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. भारतात निर्मित सूरत आणि निलगिरी (युद्धनौका) तसेच वाघशीर (पाणबुडी) …
Read More »राजनाथ सिंह यांची काँग्रेसवर टीका मात्र महुआ मोइत्रा यांच्या वक्तव्यावरून संसदेत गदारोळ संसदेचे कामकाज अर्धातासासाठी तहकूब
लोकसभेत १३ आणि १४ डिसेंबर रोजी होणाऱ्या संविधानावरील चर्चेची सुरुवात आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भाषणाने झाली. यावेळी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, संविधान ही कोणत्याही एका पक्षाची देणगी नाही असे सांगत काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली. दरम्यान, भाजपाच्या नेत्यांनी शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केल्याने विरोधकांच्या विरोधानंतर राज्यसभा …
Read More »राजनाथ सिंग म्हणाले, ६०० कोटी ते २१००० कोटी रूपयांपर्यंत निर्यात वाढली संरक्षण विषयी शस्त्रांत्र्यांच्या निर्यातीत वाढ
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी २०२९-३० या आर्थिक वर्षात भारत संरक्षण निर्यातीत ५०,००० कोटी रुपयांहून अधिक साध्य करेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे, आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्याद्वारे संरक्षण उत्पादनात स्वावलंबन वाढवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूर येथे ६५ व्या स्थापना दिनाच्या समारंभात …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, ….संरक्षण मंत्र्याचे खोटे विधान
चीनमधील शक्सगाम खोऱ्यात घुसखोरी सुरू आहे. असे असताना आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे वक्तव्य आले आहे की, तेथील लोक भारतात यायला तयार आहेत. हे प्रचंड मोठे फसवे वक्तव्य आहे. सियाचीनला लागून असलेल्या शक्सगाम खोऱ्यात मोठ्या प्रमाणात भारतविरोधी कारवाया सुरू झाल्या आहेत आणि त्या लोकांसमोर येऊ नये म्हणून संरक्षण मंत्र्यांनी …
Read More »फारूख अब्दुल्ला म्हणाले, पीओके बाबत राजनाथ सिंह यांना कोणी अडवलेय…
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तान ऑक्युपायड जम्मू काश्मीर अर्थात पीओके संदर्भात मोठे विधान करत पीओकेचे भारतात विलिनीकरण होईल असा आशावाद एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना केला. त्यावर जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (NC) नेते फारूख अब्दुल्ला यांनी राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले की, पीओकेचे विलिनीकरण पाकिस्तान शांतपणे …
Read More »राजनाथ सिंग यांच्या आरोपाला पाकिस्तानचे प्रत्त्युतर
जर अतिरेक्यांनी भारतात घुसून येथील शांतता बाधित केल्यास अतिरेक्यांना त्यांच्या घरात घुसून मारू असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी देत अतिरेकी कारवायांसाठी पाकिस्तानी भूमीचा वापर करण्यात येत असेल तेथेही घुसून भारत सरकार दहशतवाद्यांना सोडणार नाही, असा सज्जड दम पाकिस्तानला दिला. पाकिस्तानने शनिवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या इशाऱ्याचा …
Read More »
Marathi e-Batmya