Tag Archives: संसदेचे विशेष अधिवेशन

राहुल गांधी यांचा आरोप, विधेयकावर संविधानापेक्षा मनुवादाचा प्रभाव लोकसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांना उद्देशून म्हणाले, पंतप्रधांनांना पत्नी बद्दलच्या समस्या नाहीत

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना यावरील विशेष अधिवेशनादरम्यान बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, देशाच्या राष्ट्रीय कल्पनेत महिला एक प्रेरक शक्ती आहेत. त्यांनी नमूद केले की, प्रत्येकजण आपल्या आयुष्यात महिलांमुळे प्रभावित आणि घडला आहे, आणि समाजात त्यांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी संसदेत …

Read More »

संसदेत महिला आरक्षणाच्या मुद्यावरून अखिलेश यादव आणि अमित शाह यांच्यात शाब्दीक चकमक महिलांसाठी ३३% आरक्षण लागू करण्यासाठी विधेयक आवश्यक -सरकारचा दावा

गुरुवारी लोकसभेत महिला आरक्षणाशी संबंधित मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरील चर्चेदरम्यान मुस्लिम महिलांच्या आरक्षणावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. पुढील तीन दिवसांत भारताच्या संसदेत तीन महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होणार आहे. महिलांसाठी ३३% आरक्षण लागू करण्यासाठी ही विधेयके आवश्यक असल्याचा सरकारचा दावा आहे, …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचे आश्वासन, डिलिमीटेशप्रश्नी कोणात्याही राज्यावर अन्याय होऊ देणार नाही महिला आरक्षण कायदा लागू करणे हा उद्देश

डिलीमिटेशन-सीमांकन प्रक्रिया—जी सत्ताधारी एनडीए (NDA) आणि विरोधी पक्ष यांच्यात दीर्घकाळापासून वादाचा मुख्य मुद्दा ठरली आहे—ती कोणत्याही प्रकारे पक्षपाती किंवा अन्यायकारक नसेल. “मी हमी देतो की, पूर्व ते पश्चिम आणि उत्तर ते दक्षिण अशा कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही,” असे पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत सांगितले. महिला आरक्षण आणि डिलीमिटेशन प्रश्नी बोलविण्यात …

Read More »

ठाकरे गटाची पत्राद्वारे थेट राष्ट्रपतींकडे मागणीः संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा पाच किंवा ६ तारखेची चर्चेसाठी वेळेची मागणी

राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात सर्वपक्षिय नेत्यांनी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी करण्यास सुरुवात केली. तसेच मनोज जरांगे पाटील यांनीही याप्रश्नी पुन्हा आमरण उपोषणाचे आंदोलन सुरु केले. त्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात सत्ता सहयोगी पक्षाच्या आमदारांच्या घरांच्या वाहनांच्या जाळपोळीच्या घटना घडल्या. यापार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु …

Read More »

इंडियाच्या धास्तीने संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशन सांसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटद्वारे दिली माहिती

संसदेचे पावसाळी अधिवेशन संपून साधारणतः २० दिवस पूर्ण होत आले. या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून मणिपूर राज्यातील हिंसाचार, महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्यावर चांगलेच मोदी सरकारला घेरले. त्यातच इंडिया आघाडीची बैठक मुंबईत होत आहे. मात्र या आघाडीच्या बैठकांचा फटका भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बसण्याची शक्यता निर्माण झाले आहे. त्यामुळे विरोधकांच्या …

Read More »