केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना ८ मार्चपासून मणिपूरमधील सर्व रस्त्यांवर लोकांची मुक्त हालचाल सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुढे आदेश दिले …
Read More »
Marathi e-Batmya