Tag Archives: सर्वसामान्य परिस्थिती निर्माण करा

अमित शाह यांचे आदेश, ८ मार्चपासून मणिपूरमधील रस्त्यांवर सर्वसामान्य परिस्थिती निर्माण करा मणिपूर येथील सुरक्षेचा आढावा बैठकीत प्रशासनाला दिले आदेश

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना ८ मार्चपासून मणिपूरमधील सर्व रस्त्यांवर लोकांची मुक्त हालचाल सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुढे आदेश दिले …

Read More »