बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले एक दबाव तीव्र चक्री वादळात तीव्र होऊन २८ ऑक्टोबर रोजी मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम दरम्यानच्या काकीनाडाभोवती आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडण्याची अपेक्षा आहे, असे भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार. चेन्नईतील प्रादेशिक हवामान केंद्राने म्हटले आहे की, हवामान प्रणाली पश्चिम-वायव्येकडे सरकत आहे आणि २६ ऑक्टोबरपर्यंत खोल दाबाच्या पट्ट्यात, २७ …
Read More »हवामान खात्याचा इशारा, मुंबईसह कोकणात अति मुसळधार पावसाचा इशारा आठवडाभर पाऊसाचा मुक्काम राहण्याची शक्यता
शुक्रवार, २५ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबई संपूर्ण आठवड्याच्या शेवटी दीर्घकाळ पावसाची तयारी करत आहे. सततच्या पावसामुळे हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये “मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस” पडण्याची शक्यता आहे. रहिवाशांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे कारण संभाव्य पूर आणि वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे “पारवापर करण्यास तयार …
Read More »हवामान विभागाचा अंदाजः २७-२८ डिसेंबरला राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवून नियोजन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भाग; २७ डिसेंबर रोजी खानदेश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी; आणि २८ डिसेंबर रोजी खान्देश, मराठवाडा (प्रामुख्याने उत्तरेकडील जिल्हे), आणि विदर्भातील …
Read More »हवामान खात्याने पुढील २४ तासासाठी मुंबईसह या जिल्ह्यांना दिला पावसाचा रेड अलर्ट ठाणे, पालघर, पुणे, सोलापूर जिल्ह्यांना दिला पावसाचा इशारा
राज्यातील बहुतांष जिल्ह्यामध्ये आज पहाटेपासून पावसाने हजेरी लावत मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. त्यातच मुंबईतील अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले. त्यामुळे मुंबईतील लोकल आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले. तर पुणे शहरात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आणि मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे पुण्याच्या अनेक भागात घरांनी पाणी …
Read More »राज्यातील या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने दिला यलो अलर्ट चार दिवसांसाठी दिला, रेड, यलो आणि ग्रीन अलर्ट
मागील जून महिन्यापासून राज्यात मान्सूनचे आगमन झालेले असले तरी फारसा मान्सून सक्रिय झालेला नव्हता. मात्र आता जुलैच्या मध्यापासून मान्सून मुंबई पुणेसह राज्यातील इतर जिल्ह्यातही चांगलाच सक्रिय होताना दिसत आहे. यासंदर्भात पुढील चार दिवसांसाठी हवामान विभागाने इशारा दिला आहे. आज १४ तारखेसाठी पालघर, ठाणे, मुंबईसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला …
Read More »पावसासाठी नव्हे तर या कारणासाठी पुढील २४ तासांकरिता या जिल्ह्यांना येलो अलर्ट अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट
भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील २४ तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ६५ – ११५ मि. मी. पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील …
Read More »
Marathi e-Batmya