मुंबई : प्रतिनिधी लग्न झालं की अभिनेत्रींचं करियर संपलं असं एके काळी बोललं जायचं. लग्नानंतर ब्रेक घेऊन काही अभिनेत्री पुनरागमन करायच्या, पण त्या चरित्र भूमिकांमध्ये… परंतु आजच्या काळातील काही अभिनेत्री याला अपवाद आहेत. लग्नानंतर गगनभरारी घेत आजच्या काही अभिनेत्रींनी सिनेरसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवला आहे. यात अभिनेत्री काजोलचे नाव …
Read More »
Marathi e-Batmya