फार वर्षापूर्वी देशाच्या गल्लीबोळात किंवा बाजाराच्या ठिकाणी गोळी सोडा मिळत असे. त्यावेळी भारतात एकमेव पेय म्हणून गोळी सोडा पिणाऱ्यास चैनीचा माणूस म्हणूनही पाह्यले जात असे. मात्र कालांतराने बाजारात अनेक पेय आल्याने या गोळी सोडाकडे फारसे कोणी पाहिनासे झाले. यापार्श्वभूमीवर हेच गोळी सोडा पेय पुर्नब्रँण्ड बनून थेट परदेशात निघाले आहे. तेही …
Read More »
Marathi e-Batmya