भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट्स मॅन्युफॅक्चरिंग स्कीम (ECMS) ने ₹१,१५,३५१ कोटी रुपयांचे गुंतवणूक अर्ज मागवले आहेत – जे त्याच्या लक्ष्याच्या जवळपास दुप्पट आहे – हे भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षमतेवर अभूतपूर्व देशांतर्गत आणि जागतिक उद्योगांचा विश्वास अधोरेखित करते. १ मे २०२५ रोजी सुरू झालेल्या ₹२२,९१९ कोटी रुपयांच्या आर्थिक खर्चासह, ECMS ने ₹५९,३५० कोटी …
Read More »बीएसएनएलची ४ जीची तयारी, मग मोदींनी ५ जीचा शुमारंभ नेमका कोणासाठी? खाजगी कंपन्यासाठी तर नाही ना?
केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड कंपनीच्या लाखो कर्मचाऱ्यांना व्हीआरएस घ्यायला लावून काही तात्पुरत्या लोकांच्या मनुष्यबळावर सध्या ही कंपनी चालविण्यात येत आहे. त्यातच बीएसएनएलकडून ५ जी सेवा पुढील वर्षी १५ रोजीपासून देशभरात जाहीर करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मग जवळपास ८ ते ९ महिने आधीच ५ जी सेवेचा …
Read More »
Marathi e-Batmya