महाराष्ट्रात ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ एकत्रित राबविण्यात येत असून राज्यातील सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एकत्रित योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख रुपयांच्या मर्यादेत १३५६ उपचार पद्धतींवर शासकीय तसेच खासगी अंगीकृत रुग्णालयांमध्ये विनामूल्य उपचार मिळणार आहेत. पिवळे, केशरी, …
Read More »आयुष्यमान भारत आरोग्य योजना कार्डवर उपचार केला जात नाही? मग तक्रार करा केंद्र सरकारच्या या विभागाकडे तक्रार करा आणि मोफत मिळवा उपचार
आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) ही मोदी सरकारने विशेषत: समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी सुरू केलेल्या प्रमुख योजनांपैकी एक आहे. तथापि, त्याच्या अंमलबजावणीबद्दल वेळोवेळी चिंता व्यक्त करण्यात आली आहे, कारण देशाच्या विविध भागांतून अनेक घटना समोर आल्या आहेत जेथे आयुष्मान कार्ड असूनही रूग्णांना …
Read More »
Marathi e-Batmya