Tag Archives: bacchu kadu

शिंदे फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर रवी राणा यांनी मागे घेतले शब्द

मागील आठवडाभरापासून अमरावती जिल्ह्यातील आमदार रवी राणा विरुद्ध बच्चू कडू असा चाललेला सामना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर जवळपास संपुष्टात आला आहे . राणा यांनी कडू यांच्यावर खोके घेतल्याचा आरोप आणि त्यासंदर्भातील विधान मागे घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर कडू यांनी यासंदर्भात आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेबरोबर गेलेल्या बच्चू कडू आणि नाणार संदर्भात देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य बच्चू कडू मी फोनवर सांगितल्यानंतर ते शिंदेसोबत गेले

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावित शिवसेनेतील ४० आमदारांबरोबरच शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या १० अपक्ष आमदारांनाही सोबत नेले. यात बच्चू कडू यांचाही समावेश होता. मात्र बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्याबरोबर कसे गेले याची माहितीच देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. त्याचबरोबर नियोजित नाणार प्रकल्पाबाबतही महत्वाचे …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्रीच बोलले बच्चू कडू संवेदनशील नेते आहेत

अमरावतीच्या अचलपूर येथील अपक्ष आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद टोकाला पोहचल्याचे मागील काही दिवसांमध्ये दिसून आले आहे. दोघांकडूनही ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहे. अलीकडेच राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर …

Read More »

दिपक केसरकर म्हणाले, बच्चू कडूंसोबत फक्त दोन आमदार

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजप व शिवसेनेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून झालेलं इनकमिंग, तसेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. ही स्थापन करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी भल्या सकाळी केलेला शपथविधी, एकनाथ शिंदे यांचे बंड हे राज्याच्या राजकारणातील उलटफेरां मधील मैलाचे दगड ठरतील. गेल्या …

Read More »

काँग्रेसची मागणी, आमदार रवी राणांनी केलेल्या आरोपांची ED, CBI चौकशी करा गुवाहाटीला जाण्यासाठी कोणी किती खोके घेतले हे जनतेसमोर आले पाहिजे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आमदार रवी राणा यांनी राज्याचे माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर पैसे घेऊन गुवाहाटीला गेल्याचे आरोप केले आहेत. हे आरोप अत्यंत गंभीर असून कोण किती खोके घेऊन गुवाहाटीला गेले होते याची ईडी सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश …

Read More »

बच्चू कडू यांनी दिली रवी राणा यांना १ नोव्हेंबरपर्यतची मुदत

एकनाथ शिंदे समर्थक प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू आणि भाजपा समर्थक आमदार रवी राणा यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. बच्चू कडू यांनी आज रवी राणा यांना आव्हान देत केलेल्या १ नोव्हेंबर पर्यत केलेल्या आरोपानुसार पुरावे द्या अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा असा इशारा दिला. त्यामुळे आगामी काळात बच्चू कडू …

Read More »

आमदार बच्चू कडू यांनी उध्दव ठाकरे यांचे कौतुक करत केली टीका मंत्री पदाच्या मागणीवर ठाम असल्याचा पुर्नरूच्चार

केंद्रीय गृहमंत्री खरं बोलतात की माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खरे बोलतात हा संशोधनाचा विषय आहे मात्र मला यात पडायचे नाही. मात्र मंत्री पदासाठी मी ठाम असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेना भवनातच पक्षप्रमुख म्हणूनच शोभून दिसतात असा टोला अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी लगावला यावेळी शिंदे भाजप सरकारात आपल्याला मंत्री …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेच्या भेटीनंतर बच्चू कडू म्हणाले, जे उशीरा आले ते पहिल्या पंगतीत… राजकारणात हे चालूच असतं

काल मंगळवारी शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात डावलले गेलेले शिंदे समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज सकाळी नंदनवन या त्यांच्या शासकिय निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, जे उशिरा आले त्यांना पहिल्या रांगेत बसवलं असं सूचक विधान करत आपली नाराजी …

Read More »

बच्चू कडू म्हणाले, शिंदे गटातील ४० आमदार गेले तरी सरकारला धोका नाही भाजपाच्या मदतीने सरकार चालवू

आमचे ४० आमदार परत गेले तरी राज्य सरकारला धोका नाही. भाजपा आणि अपक्ष आमदार मिळून सरकार बनवू शकतात, असे धक्कादायक विधान शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी केले. मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी कुणाचीही भीती नाही. मंत्रिमंडळ विस्तार हा अंतर्गत प्रश्न आहे, असल्याचे सांगत बच्चू कडू यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना टोला …

Read More »

१२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार मार्क या पध्दतीने ; शासन निर्णय जारी १० वी, ११ वीचे मार्कावरून मिळणार १२ वीला गुण

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील १२ वीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेत या विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करून उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परिक्षा न घेता मुल्यांकन कसे होणार याबाबतची उत्सुकता विद्यार्थ्यांसह विद्यार्थ्यांनाही होती. त्यानुसार १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या मुल्यांकनासाठी १० आणि ११ वी परिक्षेतील गुण ग्राह्य धरण्यात येणार …

Read More »