Tag Archives: Bihar Assembly Election

प्रकृतीचे कारण देत जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर बिहारचा उपराष्ट्रपती

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी आरोग्यविषयक चिंता आणि वैद्यकीय सेवेला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे कारण देत आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उद्देशून दिलेला राजीनामा तात्काळ लागू होत आहे आणि संविधानाच्या कलम ६७(अ) अंतर्गत देण्यात आला आहे. जगदीप धनखड यांनी आपल्या पत्रात राष्ट्रपतींच्या “अटल पाठिंब्याबद्दल” आणि त्यांच्या कार्यकाळात …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश, आधार, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र ग्राह्य धरा मतदार याद्या पुनरिक्षण रोखण्यास नकार

भारताच्या निवडणूक आयोगाला मतदानासाठी असलेल्या बिहारमधील मतदार याद्यांचे विशेष गहन पुनरिक्षण (SIR) करण्यापासून रोखण्यास नकार देताना, सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मतदान पॅनेलला याद्या अद्ययावत करण्याच्या हेतूने आधार, मतदार ओळखपत्र आणि रेशनकार्ड यांचाही विचार करण्याची सूचना केली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि जॉयमाल्या बागची यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने सांगितले की, ते या …

Read More »

आरोपांना उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले, आम्ही सर्व पक्षांना भेटतो पाच हजार बैठका झाल्या असल्याचा केला दावा

विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर त्यांच्या चिंतांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत असताना, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी शनिवारी (५ जुलै २०२५) असे प्रतिपादन केले की निवडणूक आयोग राजकीय पक्षांशी नियमित संवाद साधत आहे आणि गेल्या चार महिन्यांत विधानसभा पातळीपासून अशा ५,००० बैठका झाल्या आहेत. फिरोजाबाद येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर …

Read More »

लालू प्रसाद यादव यांचा मोदींवर पलटवार, खोट्यांचा जोरदार पाऊस खोट्या आश्वासनाचा सध्या गारवा

बिहार विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज चवथा दौरा होता. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या विकासावरून लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस पक्षावर टीका केली. तसेच काँग्रेसचा हाथ त्यांच्यासोबत असल्याचा खोचक टीकाही यावेळी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या टीकेवरून राष्ट्रीय जनता दलाचे …

Read More »

पंतप्रधान मोदी पुन्हा बिहार दौऱ्यात म्हणाले, मी दिलेला शब्द पूर्ण करून आलो बिहार मधील रोहतास येथील प्रचार सभेत बोलताना केले वक्तव्य

बिहारमधील विधानसभा निवडणूकीसाठी आणखी अवधी असताना सध्या पंतप्रधान मोदी यांच्याकडून बिहारचे दौरे आणि जाहिर सभा मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर काल रोड शो केल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (३० मे २०२५) रोहतास जिल्ह्यातील बिक्रमगंज येथी प्रचार सभेत बोलताना पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर दिलेला ” शब्द …

Read More »

अर्थसंकल्पातून निर्मला सीतारामण यांनी बिहारसाठी काय काय दिले? बिहार विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दिली आश्वासने

शनिवारी (१ फेब्रुवारी २०२५) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात बिहारने प्रमुख भूमिका बजावली. कारण त्यांनी बिहार राज्यासाठी अनेक योजनांची घोषणा केली. नवीन मखाना बोर्ड, राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्थांची घोषणा करण्यात आली. याशिवाय, पाटणा विमानतळाच्या विस्तारासोबतच ग्रीनफिल्ड विमानतळे जोडली जातील आणि मिथिलांचलमधील पश्चिम कोसी कालवा प्रकल्पाचीही घोषणा …

Read More »