Tag Archives: chhagan bhujbal

छगन भुजबळ म्हणाले, मराठा समाज मागस नसल्याचे न्यायायालयानेच सांगितलेय शासनाने काढलेल्या शासन निर्णयात अनेक चुका

मराठा समाजाने आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला यश मिळाले. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या अनेक मागण्या सरकारने मान्य करत राज्यात हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा शासन निर्णय काढला, मात्र आता सरकारच्या या निर्णया बाबत ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला असून मराठा समाज मागास नाही असं न्यायालयानेच सांगितले असल्याची आठवण करून देत त्यामुळे मराठ्यांना …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,ओबीसींवर अन्याय होणार नाही; खोट्या नोंदी नकोच चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यास आक्षेप

ओबीसींच्या मनात आपल्यावर अन्याय होईल अशी भीती आहे. पण, तसे काही होणार नाही. कुणबी नोंदी आहेत,त्यांनाच अध्यादेशाप्रमाणे प्रमाणपत्र मिळणार असून त्यासाठी प्रमाणपत्र, कुणबी नातेसंबंध, ग्रामसमिती, तहसीलदारांच्या स्तरावरील समितीचा अहवाल घ्यावा लागणार आहेत. वंशावळ जुळल्यानंतर सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेनंतरच दाखला देण्यात येईल. फक्त खोट्या नोंदी होणार नाहीत याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याची …

Read More »

छगन भुजबळ यांची मागणी, मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयात स्पष्टता आणा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात २ सप्टेंबर रोजी एक शासन निर्णय जारी केला आहे. मराठा समाजाला कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी- मराठा  प्रमाणपत्र देण्यासाठी हा शासन निर्णय काढण्यात आला आहे. मात्र या शासन निर्णयामध्ये अनेक शब्दांवर ओबीसी संघटनांचा आक्षेप आहे या शासन निर्णयामधील काही शब्दांमुळे सरसकट मराठा समाज हा ओबीसीमध्ये येऊ शकतो …

Read More »

राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, मराठा समाजाबाबतचा निर्णय मागे घेण्याचा प्रश्न नाही ओबीसी जात प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरु

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रीमंडळ उपसमितीने अतिशय विचार करुन निर्णय केले आहेत.त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे शासन निर्णय मागे घेण्याचा कोणताही प्रश्न नाही.निर्णयाबद्दल  मंत्री छगन भुजबळ यांचा काही गैरसमज असेल, तर त्यांची भेट घेवून दूर  करु. उपसमितीने चर्चेची दार सर्वासाठी खुली ठेवली आहेत. राज्यातील सामाजिक ऐक्य कायम रहावे …

Read More »

छगन भुजबळ यांचे आवाहन, शासन निर्णयाचा अभ्यास सुरू, तूर्त तरी उपोषणे थांबवा ज्येष्ठ विधीज्ञांची मदत घेऊन सरकारने काढलेल्या शासन निर्णयाचा अभ्यास करून पुढील पावले उचलणार

मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासंदर्भात सरकारने जो शासन निर्णय जारी केला आहे. त्याबद्दल आणि त्या शासन निर्णयामध्ये लिहिलेल्या काही वाक्य, काही शब्दाबद्दल संभ्रम आहेत यासाठी आम्ही जेष्ठ विधीज्ञांशी चर्चा करत आहोत. सध्या सुरू असलेला गणेशोत्सव पाहता आपल्या आंदोलनामुळे कुठेही कायदा व्यवस्था बिघडू नये यासाठी ओबीसी समाजाने आंदोलने अथवा उपोषणे स्थगित …

Read More »

छगन भुजबळ यांचा इशारा, तर आपण सुद्धा मुंबईत धडकू कुणबी आणि मराठा हे वेगळेच आहेत, उच्च न्यायालया सहित सुप्रीम कोर्टाने देखील यावर निकाल दिला

राज्यात आरक्षणाचा प्रश्न गंभीर झालेला आहे. मुंबईमध्ये मराठा समाज हा ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणी साठी आंदोलन करत आहे. मात्र ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण दिले तर ओबीसी मधल्या लहान लहान जातीचे मोठे नुकसान होईल त्यामुळे स्वतंत्र आरक्षणाला आमचा पाठिंबा असून ओबीसी मधून आरक्षण देण्यास आमचा विरोध कायमच असेल असे …

Read More »

छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती, जल-जंगल-जमीन या तिन्ही घटकांवर आदिवासींचे हक्क देशाच्या मूळ संस्कृतीचा, परंपरांचा आणि नैसर्गिक संपत्तीचा खरा रक्षक आदिवासी समाज

आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन हा दिवस केवळ आदिवासी समाजासाठी नाही, तर भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा दिवस आहे.कारण आदिवासी समाज हा आपल्या देशाच्या मूळ सांस्कृतिचा, परंपरांचा आणि नैसर्गिक संपत्तीच्या जतनाचा खरा रक्षक आहे. असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनानिमित्त राज्याचे अन्न …

Read More »

छगन भुजबळ म्हणाले, पिण्याच्या पाण्यासाठी किकवी धरण आगामी कुंभमेळ्याच्या पूर्वी पूर्ण करा दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी वेळेत योजनांची कामे पूर्ण करण्याचा महायुती शासनाचा मानस - मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील

नाशिक शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या किकवी धरण हे अतिशय महत्वाचे असून आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे धरण अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच संपूर्ण महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होणारे संपूर्ण ११५ टीएमसी पाणी पूर्णपणे गोदावरी खोऱ्यात वळवावे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, …

Read More »

छगन भुजबळ यांच्याकडे पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कार्यभार तर अतुल सावे यांच्याकडे दिव्यांग कल्याण विभाग

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी नेते अशी ओळख असलेल्या छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागताच त्यांच्याकडे पुन्हा एकदा अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. तसेच त्यांना बंगलाही देण्यात आला आहे. मंत्रालयात दुसऱ्या मजल्यावरील धनंजय मुंडे यांच्याकडेच …

Read More »

अखेर माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश राज्यपालांकडून छगन भुजबळ यांना मंत्री पदाची शपथ

विधानसभा निवडणूकीत महायुतीला मोठा विजय मिळवित पुन्हा एकदा राज्यात सत्तास्थानी विराजमान झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना यावेळी मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्यात आले होते. त्यावरून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात राजकिय वादाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र काल रात्री उशीरा …

Read More »