भारताने गुरुवारी चीन आणि पाकिस्तानच्या ताज्या संयुक्त निवेदनात जम्मू आणि काश्मीरचे “अनावश्यक” संदर्भ नाकारले आणि केंद्रशासित प्रदेश आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग “आहे, आहेत आणि नेहमीच राहतील” असे ठासून सांगितले. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि चीनचे पंतप्रधान ली कियांग यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ७ जून रोजी बीजिंगमध्ये संयुक्त निवेदन जारी करण्यात …
Read More »अतुल लोंढेचा सवाल, भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये अवैज्ञानिक विचारांची मांडणी कशासाठी? रांगोळीने दुष्टशक्ती येत नसेल तर कांचन गडकरी व कल्पना पांडेंना चीन, पाकिस्तानच्या सीमेवर पाठवा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरू असलेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये इंडियन वुमेन्स काँग्रेसच्या चर्चासत्रात अवैज्ञानिक व श्रद्धेला खतपाणी घालणारी मांडणी दोन महिलांनी केली. कांचन गडकरी यांनी हळदी कुंकवाचे महत्व सांगितले तर भाजपा नेत्या कल्पना पांडे यांनी घराबाहेर रांगोळी काढल्याने दुष्टशक्ती येत नाहीत असे सांगितले. रांगोळीने जर दुष्टशक्ती येत नसतील तर …
Read More »
Marathi e-Batmya