Tag Archives: congress

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे

चीनच्या सीमेवरील कारवायांबद्दल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अत्यंत महत्वाचे व गंभीर प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला परंतु मोदी सरकार मात्र त्यांना बोलू देत नाही. भारत सरकार चीन प्रश्नी काहीतरी सत्य लपवत आहे म्हणून विरोधी पक्ष नेत्यालाही संसदेत बोलू दिले जात नाही हे अत्यंत निषेधार्ह असून मोदी सरकार संसदेच्या सर्व …

Read More »

देश के दुश्मनः काँग्रेस नेते राहुल गांधी आणि भाजपाचे रवनीत सिंह बिट्टू यांच्यात वाद शीखांबद्दल आणि त्या वक्तव्यवरून वाढला वाद

बुधवारी संसदेच्या आवारात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि त्यांचे माजी सहकारी तथा केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक झाली, ज्यामुळे दिवसाच्या कामकाजापूर्वी तणाव वाढला. हे शाब्दिक युद्ध अधिवेशनाच्या सुरुवातीपूर्वी विरोधकांच्या आंदोलनादरम्यान घडले. गांधींनी, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये सामील झालेल्या काँग्रेसच्या तीन वेळा खासदार राहिलेल्या रवनीत बिट्टू …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, भांडवलशाही रायगडच्या उंबरठ्यावर, जि.प निवडणूक भूमिपुत्रांच्या हक्कांची नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास भाजपाकडून टाळाटाळ, विमानतळाला नरेंद्र मोदींचे नाव देऊनच दाखवा

हा देश मुठभर लोकांचा किंवा उद्योगपतींचा नाही तर सर्वसामान्यांचा आहे पण भूमिपुत्रांचा गळा आवळण्यासाठी भांडवलदार आसुसलेले आहेत, दोन गुजराती विकत आहेत तर दोन खरेदी करत आहेत असे चित्र देशात आहे. आता तिसऱ्या मुंबईच्या नावाखाली भांडवलदार रायगडच्या उंबरठ्यावर आले आहेत. जिल्हा परिषदेची ही निवडणूक भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आहे, आपली परंपरा कायम राखण्यासाठी एकसंध रहा …

Read More »

राहुल गांधी यांचा आरोप, पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांच्या श्रम आणि घामाचा सौदा केला अमेरिका-भारत व्यापारी करारात नवीन काहीच नाही तरी करारावर सही केली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी (३ फेब्रुवारी २०२६) भारत-अमेरिका व्यापार करारावरून सरकारवर जोरदार टीका केली, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तडजोडीच्या स्थितीत आले असल्याचा दावा केला. विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे लोकसभा अनेकदा तहकूब झाल्यानंतर संसद परिसरात पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी आरोप केला की, पंतप्रधानांनी या कराराद्वारे भारतीय शेतकऱ्यांच्या मेहनतीचा सौदा …

Read More »

राहुल गांधी यांचा गंभीर आरोप, पंतप्रधान मोदी कॉम्प्रमाईज्ड झालेत संसदेत गदारोळ, काँग्रेसच्या ८ खासदारांना केले निलंबित

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्या अप्रकाशित ‘आत्मचरित्रा’चा हवाला देणाऱ्या एका लेखाची प्रत प्रमाणित केल्यानंतर मंगळवारी लोकसभेत पुन्हा एकदा गदारोळ झाला. यामुळे सत्ताधारी भाजपासोबत पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आणि पीठासीन अधिकाऱ्याला कामकाज तहकूब करण्यास भाग पडले. या संघर्षामुळे जोरदार शाब्दिक चकमकी झाल्या, भाजपा खासदारांनी …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊ नये त्यासाठी हा कट शिजला सुनेत्रा पवार यांनी तेरावा होण्यापूर्वीच शपथविधीचा कार्यक्रम उरकून घेतला

दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊ नये म्हणून कुठेतरी कट शिजला आणि त्यातून ही ठिंगणी पडली असे मला वाटते, खरंतर आपल्या संस्कृतीला आणि आपल्या हिंदू परंपरेला धारून हा शपथविधीचा कार्यक्रम झाला असं कोणीच मानायला तयार नाही. हा निर्णय सुनेत्रा पवार यांनी एवढ्या घाईने का घेतला असं लोकांचं मत आहे, कदाचित भाजपाच्या …

Read More »

चीनच्या घुसखोरीचा मुद्या राहुल गांधी यांनी उपस्थित करताच संसद दिवसभरासाठी बंद माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील संदर्भ दिला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील काही उतारे वाचण्याचा प्रयत्न करून खळबळ उडवून दिली. त्यामुळे राहुल गांधी यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि अखेरीस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अडवले. राहुल गांधी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात फक्त मोठे आकडे आणि पोकळ आश्वासने… कृषी, मध्यम, छोटे व लघु उद्योग, शेतकरी यांच्यासाठी काहीच नाही; रोजगार निर्मितीसाठी ठोस योजना नाही

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा मागील अर्थसंकल्पापेक्षा काहीही वेगळा नाही. हा अर्थसंकल्प कोणत्याही समाजघटकाचे समाधान करणारा नसून केवळ मोठे आकडे आणि दावे मांडण्यापुरताच मर्यादित आहे. अर्थसंकल्पात आकड्यांची जुमलेबाजी करण्यात आली असून तो पूर्णतः दिशाहीन आहे, अशी तीव्र टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. पुढे बोलताना हर्षवर्धन …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, भाजपाला सत्तेचा अहंकार, राजकीय स्वार्थासाठी जाती-धर्मात तेढ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रचार सभांचा धडाका

भारतीय जनता पक्ष हा सत्तेसाठी जाती धर्मात भांडणे लावून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधत आहे. केवळ हिंदू मुस्लीम असा धार्मिक वाद निर्माण करण्यापर्यंतच ते थांबले नाहीत तर मराठा-ओबीसी, आदिवासी, दलित समाजातही भांडणे लावून महाराष्ट्रातील सामाजिक सलोख्याचे वातावरण बिघडवण्याचे पाप भाजपाने केले आहे, अशी टीका करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सामाजिक तेढ …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा विश्वास, या जि.प, पंचायत समिती निवडणुकीतही काँग्रेसला चांगले यश मिळेल भाजपा व एमआयएम एकाच नाण्याचा दोन बाजू, मोहम्मद अली जीना व भाजपाची जुनीच युती, आता त्याच युतीचे पुनरुज्जीवन

राज्यात व केंद्रात १९९९ नंतर आघाडीचे राजकारण सुरु झालेले आहे. आघाडीच्या राजकारणात दोन पावलं मागे घ्यावी लागतात. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्यासाठी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. जेथे शक्य आहे तेथे आघाडी करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना दिले होते. नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. …

Read More »