Tag Archives: devendra fadnavis

नवाब मलिकांचे फडणवीसांना प्रत्युत्तर, मी उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार सकाळी १० वाजता फोडणार बॉम्ब

मुंबईः प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांची दखल नवाब मलिक यांनी घेत त्यास प्रत्युत्तर देत म्हणाले की, फडणवीस हे फटाका फोडणार होते. परंतु त्यांचा फटाका काही केल्या फुटला पण त्याचा आवाज झाला नाही. परंतु आपण उद्या सकाळी १० वाजता फडणवीस यांनी अंडरवर्ल्डच्या मदतीने मुंबई शहराला कसे वेठीस ठेवले होते याचा …

Read More »

फडणवीसांचे नवाब मलिकांवर गंभीर आरोप…दाऊद आणि मेननच्या व्यक्तींसोबत व्यवहार दाऊद आणि १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपींकडून मलिकांनी केली जमिन खरेदी

मुंबईः प्रतिनिधी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक आणि टायगर मेननचा विश्वासू असलेल्या सरदार शाहवली खान दाऊदची बहिण हसिना पारकर हिचा बॉडीगार्ड सलिम पटेल यांच्याकडून कुर्ला येथील एलबीएस मार्गावरील ऐन मोक्याची जागा २.८० एकर जमिन अवघ्या ३० लाख रूपयात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी खरेदी केल्याचा …

Read More »

फडणवीस म्हणाले, वाचाळांना उत्तर द्यायला मला वेळ नाही नवाब मलिकांच्या आरोपावर फडणवीसांचे उत्तर

मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील ड्रग्ज रॅकेट फडणवीस यांच्या इशाऱ्यावर चालविण्यात येत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर केल्यानंतर माझ्या जावयाच्या घरी ड्रग्ज सापडले नसल्याची माहिती खुद्द एनसीबीनेच पुरविली आहे. तसेच माझे जर अंडरवर्ल्डशी संबध असल्याची माहिती होती तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना कारवाई का केली नाही? असा सवाल करत तुम्ही मुख्यमंत्री असताना …

Read More »

वानखेडेने तर पंतप्रधान मोदींना मागे टाकले: तर फडणवीसांनी माफी मागावी वसूली गँगचा पर्दाफाश होत आहे; वानखेडेंची अटक झाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होईल - नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी समीर वानखेडे यांनी एनसीबीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली केली आहे. याप्रकरणाची चौकशी केली तर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतील. मुंद्रा पोर्ट आणि जेएनपीटी पोर्ट येथे हजारो कोटींचे अमली पदार्थ मिळाल्यानंतरही एनडीपीएस कायद्यातंर्गत कारवाई का होत नाही, असा सवाल करत एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी महागड्या वस्तू वापरण्यात …

Read More »

फडणवीस सरकारच्या काळात मंत्रालयात वसुलीसाठीच संघाचे लोक नेमले होते का? राज्यपाल सत्यपाल मलिक यांना ३०० कोटींची लाच देऊ करणारा रा. स्व. संघाचा ‘तो’ व्यक्ती कोण? अतुल लोंढे

मुंबई: प्रतिनिधी जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून कार्यरत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत एक व्यक्ती व अंबानी यांच्या फाईलला मंजुरी देण्यासाठी आपल्याला ३०० कोटींची लाच देण्याचा प्रस्ताव होता, असा गौप्यस्फोट मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला. मलिक यांना कोट्यवधी रुपयांची लाच देऊ करणारा रा. स्व. संघाशी निगडीत तो व्यक्ती कोण आहे? …

Read More »

फडणवीसांचा पवारांवर पलटवार, “मावळमध्ये गोळीबाराचे आदेश राज्यकर्त्यांचेच” विरोधी पक्षनेतेपदावरही समाधानी असल्याने महाविकास आघाडी अस्वस्थ, ४० वर्षांनंतर पहिल्यांदा ५ वर्ष मुख्यमंत्री

पणजी: प्रतिनिधी जालियनवाला बाग गोळीबार हा पोलिसांनी केला तरी त्यावेळी आदेश ब्रिटीशांच्या गव्हर्नर जनरल यांचे होते. अगदी तसेच मावळ गोळीबार हा पोलिसांनी केला तरी त्यांना आदेश राज्यकर्त्यांचे होते. त्यामुळे मावळ गोळीबार ही सुद्धा जालियनवाला बागसारखीच घटना आहे, असे प्रत्त्युत्तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना दिले. गोवा दौर्‍यावर …

Read More »

शिवसेनेला दुसरा धक्का सुभाष साबणेंनी सोडलं धनुष्यबाण आणि धरलं कमळ पक्षात प्रवेश करण्यापूर्वीच साबणे यांना भाजपाकडून उमेदवारी

नांदेड: प्रतिनिधी राज्यातील शिवसेना मंत्र्यांच्या विरोधात कागदपत्रे प्रतिस्पर्धी भाजपाच्या हातात सोपवून शिवसेनेसह महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा प्रयत्न करण्याची घटना काल उघडकीस आल्यानंतर आज देगलूर येथील पोट निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला आणखी एक धक्का बसला असून येथील माजी आमदार सुभाष साबणे यांनी सेनेचा हात सोडून भाजपाचे कमळ हाती घेतले. विशेष म्हणजे त्यांचा …

Read More »

आधी मदत जमा करा, नंतर वरातीमागून घोडे नाचवून उपयोग नाही मराठवाड्याच्या दौऱ्यावर देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर

पुणे: प्रतिनिधी निसर्गवादळ असो वा तौक्ते चक्रीवादळ यावेळी राज्य सरकारकडून मोठ मोठ्या पॅकेजच्या घोषणा देण्यात आल्या पण आजही पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आपत्तीग्रस्तांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे आता घोषणा खूप झाल्या, आता थेट मदतीची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा व्हावी, ही मदत काही महिन्यानंतर नाही तर आता तातडीने करा …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या शब्दानंतर फडणवीस म्हणाले, “पोकळ शब्दांची नाही….” प्रत्यक्ष मदत देण्याची मागणी

मुंबई: प्रतिनिधी गुलाब चक्रीवादळामुळे विशेषत: मराठवाड्यात सतत दोन दिवस पडणाऱ्या पावसाचा फटका बसला असून येथील लाखो हेक्टर शेतजमिन पाण्याखाली गेल्याने हाताशी आलेली पीके गेल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपत्तीतून बाहेर काढणार असा शब्द देत धीर सोडू नका असे आवाहन केले. त्या आवाहनाचा धागा पकडत …

Read More »

आम्ही संघर्ष करणारे आहोत, सौदेबाजी करणारे नाही राज्यात घटना घडल्यावर अन्य राज्यांकडे बोट दाखविणे, ही असंवेदनशीलता -फडणवीस

नागपूरः प्रतिनिधी महाराष्ट्रात एखादी घटना घडली की, अन्य राज्यांकडे बोट दाखविणे किंवा विपरित प्रतिक्रिया देणे, ही पूर्णपणे असंवेदनशीलता आहे. डोंबिवलीतील आजची घटनेमुळे तर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच राज्यसभा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर …

Read More »