शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा असून, हा महामार्ग रद्द व्हावा या मागणी करिता १२ मार्चला विधानसभेवर भव्य मोर्चा काढणार असल्याचं विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज बंटी पाटील यांनी जाहीर केलं. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत ते बोलत होते. शक्तीपीठ महामार्ग बाधित १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक, विधान परिषदेतील …
Read More »हरियाणा पोलिसांच्या कडक कारवाई मुळे शेतकऱ्यांचा चलो दिल्ली मार्च स्थगित अश्रु धुराच्या नळकांड्यांमुळे अनेक शेतकरी जखमी
शेतकऱ्यांनी आपल्या न्याय आणि प्रलंबित मागण्यांच्या प्रश्नी पंजाब-हरियाणा सीमेवरील आंदोलक दिल्लीकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. हा मोर्चा किसान मजदूर मोर्चा (KMM) आणि संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) च्या बॅनरखाली एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी काढला. हरियाणा ओलांडून दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकरी मोर्चाला रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी रविवारी शेतकऱ्यांच्या मोर्च्यावर सातत्याने अश्रुधुराच्या नळकांड्याचा मारा केला. …
Read More »अमोल कोल्हे यांचा टोला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तर म्हणतात शेतकऱ्यांच सरकार पण…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात आजपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी-जुन्नर येथून किल्ल्याच्या पायथ्यापासून आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीन दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकारला जाब विचारणारा जागर चालणार आहे. शेतकरी मोर्चा च्या माध्यमातून खासदार अमोल कोल्हे सर्वसामान्यांचे प्रश्न …
Read More »
Marathi e-Batmya