Tag Archives: India-Pakistan Ceasefire

सर्वपक्षिय शिष्टमंडळांवरून संजय राऊत यांची टीका, ही बारात कशासाठी पंतप्रधान कमकुवत, भाजपाला प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची सवय

पाकिस्तान – भारत दरम्यान युद्धबंदी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी दहशतवादाच्या प्रश्नावरून पाकिस्ताला एकटे पा़डण्यासाठी केंद्र सरकारने सर्व पक्षिय खासदारांचे शिष्टमंडळ तयार केले. तसेच या शिष्टमंडळांना विविध देशांच्या भेटीवर पाठविण्यात येणार आहे. त्यावरून शिवसेना उबाठाचे नेते तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी केंद्र सरकारने परदेशी दौऱ्यााठी निवडलेल्या शिष्टमंडळांना बारात …

Read More »

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, काश्मीर प्रश्न द्विपक्षियच व्यापारावरून शस्त्र झाली नसती डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याला परराष्ट्र मंत्रालयाचे उत्तर

भारत आणि पाकिस्तान दोघांनीही शत्रुत्व संपवण्यास सहमती दर्शविल्याशिवाय व्यापार थांबवण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याचे खंडन करताना, परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) मंगळवारी (१३ मे २०२५) सांगितले की, अमेरिकन अधिकाऱ्यांशी व्यापाराबाबत कधीही चर्चा झाली नाही. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, भारताने भारत-पाकिस्तान युद्धबंदीवरील राष्ट्राध्यक्ष …

Read More »

आयपीएलच्या स्थगित सामन्यांच्या नव्या तारखा जाहिरः या तारखांपासून सामने बीसीसीआयकडून आयपीएल सामन्यांच्या तारखा केल्या जाहिर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बीसीसीआयने १२ मे रोजी टाटा आयपीएल २०२५ पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. जम्मू आणि पठाणकोट या शेजारच्या शहरांमध्ये हवाई हल्ल्याच्या सूचनांमुळे धर्मशाळेतील पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना अर्ध्यावर रद्द करण्यात आला होता. सद्यस्थितीत भारत पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी करार झाला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात स्थगित …

Read More »

शस्त्रसंधीमुळे आयपीएलचे सामने पुन्हा सुरु होणार १६ मेपासून आयपीएल सामने पुन्हा सुरु करण्याच्या विचारात बीसीसीआय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय १६ मे पासून इंडियन प्रीमियर लीग – आयपीएल सामने पुन्हा सुरू करण्याचा आणि स्पर्धा ३० मे पर्यंत वाढवण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आठवडाभर स्थगिती दिल्यानंतर चालू हंगाम थांबवण्यात आला होता. उर्वरित सामन्यांसाठी चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद अशी …

Read More »

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले, आम्ही पाकिस्तानच्या पाठिशी ठाम पाकिस्तानचे उपपतप्रधान इशाक दार यांच्याशी चर्चा केल्यानंतर मांडली भूमिका

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी शनिवारी सांगितले की त्यांचा देश पाकिस्तानच्या “सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य” टिकवून ठेवण्यासाठी त्याच्या पाठीशी उभा राहील. परराष्ट्र कार्यालयाच्या निवेदनानुसार, चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात ही टिप्पणी केली. हे अशा वेळी घडले आहे जेव्हा पाकिस्तानने …

Read More »