Tag Archives: indian constitution

‘माणूस’ ही ओळख देणाऱ्या संविधानावरच आपले अस्तित्व ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचे प्रतिपादन

मुंबईः प्रतिनिधी प्रदेश असणारा भारत संविधानाच्या निर्मितीनंतर एक देश बनला. ज्यामध्ये येथील ‘मी’ पणात असणाऱ्या या देशात भारतीय लोकांना ‘माणूस’ म्हणून ओळख मिळाल्याचे सांगत ही ओळखच तुमच्या अस्तित्वाची नांदी असून आम्हा भारतीय लोकांना आमच्या अस्तित्वासाठी संविधानावर जमलेल्या काळ्याकुट्ट ढगांपासून संरक्षित करण्याचे थेट आवाहन जेष्ठ पत्रकार तथा साहित्यिक उत्तम कांबळे यांनी …

Read More »