देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वेळा महाराष्ट्रात आले, पण राज्याला काहीच दिले नाही. पंतप्रधान मोदी प्रत्येक राज्यात तीन-चारवेळा जात आहेत पण जनतेला भेडसावत असलेल्या मुलभूत प्रश्नांवर काहीच बोलत नाहीत. देशात आज शेतकरी, कष्टकरी कठीण परिस्थितीत जगत आहे, बेरोजगार तरुण नोकरीची प्रतिक्षा करत आहेत, परंतु पंतप्रधान मोदी फक्त राम मंदिर या …
Read More »जागतिक अनिश्चिततेमुळे सोन्याची जागतिक मागणी वाढली केंद्रीय बँकांनी ९ महिन्यांत ८०० टन सोने खरेदी केले
चलनवाढ, जागतिक राजकीय अनिश्चितता आणि डॉलरची सातत्याने होत असलेली मजबूती यामुळे डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जगभरातील देशांच्या मध्यवर्ती बँकांनी चालू वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांत विक्रमी ८०० टन सोन्याची खरेदी केली आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या आकडेवारीनुसार, केंद्रीय बँकांनी २०२२ च्या तुलनेत २०२३ च्या पहिल्या ९ महिन्यांत १४ टक्के अधिक सोने खरेदी …
Read More »निवडणूक आणि सणासुदीच्या काळात डाळ, तांदूळ महागले डाळी ३८ टक्क्यांनी महाग तर तांदूळही महागला
सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर ५ टक्क्यांच्या आसपास आला असला, तरी खाद्यपदार्थांच्या किमतीतील वाढ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. एका वर्षात तूर डाळ जवळपास ३८ टक्क्यांनी महागली आहे. किरकोळ बाजारात तूर डाळीचा भाव १५० रुपये किलोच्या पुढे गेला आहे. त्यामुळे तांदूळ, गहू, मैद्याच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. महागड्या साखरेमुळे साखरेचा …
Read More »सर्वसामान्यांना मोठा दिलासा, घाऊक महागाई दर सलग सहाव्या महिन्यात नकारात्मक महागाई दर सलग सहाव्यांदा घटला
खाद्यपदार्थांच्या घसरणीमुळे सप्टेंबर महिन्यात भारताची घाऊक महागाई दर -०.२६ टक्के राहिला आहे. घाऊक महागाई शून्याच्या खाली गेलेला हा सलग सहावा महिना आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये घाऊक महागाई दर -०.५२ टक्के तर जुलैमध्ये -१.३६ टक्के होता. वाणिज्य मंत्रालयाने घाऊक महागाची आकडेवारी जाहीर केली. घाऊक महागाई नकारात्मक झोनमध्ये राहिलेला हा सलग सहावा महिना …
Read More »सर्वसामान्यांना दिलासा, किरकोळ महागाई सप्टेंबरमध्ये १.८१ टक्के घटली महागाई या ठिकाणी घटली
सणांपूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईत १.८१ टक्क्यांची घट झाली आहे. किरकोळ महागाई दर सप्टेंबरमध्ये ५.०२ टक्क्यांपर्यंत खाली आला. ऑगस्टमध्ये तो ६.८ टक्के होता. जुलैमध्ये हा दर ७.४४ टक्के होते. खाद्यपदार्थांच्या किमतीत घट झाल्यामुळे सप्टेंबर २०२३ मध्ये किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. गेल्या महिन्यात शहरी चलनवाढीचा …
Read More »घाऊक महागाई सलग पाचव्या महिन्यात नकारात्मक ऑगस्टमध्ये दर ०.५२ टक्के
ऑगस्ट महिन्यात घाऊक महागाई वाढून -०.५२ टक्के झाली आहे. जुलै महिन्यात हा दर -१.३६ टक्के होता. सलग पाचव्या महिन्यात घाऊक महागाईचा दर नकारात्मक राहिला आहे. म्हणजेच हा दर शून्याच्या खाली गेला आहे. त्याचवेळी ऑगस्टमध्ये खाद्यपदार्थ स्वस्त झाले आहेत. अन्नधान्य महागाई ७.७५ टक्क्यावरून ५.६२ टक्क्यांवर आली आहे. अन्नधान्य महागाईचा दर कमी …
Read More »ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई ६.८३ टक्क्यांवर भाज्यांच्या कमी किमतीमुळे घसरण
ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. या महिन्यात किरकोळ महागाई ६.८३ टक्क्यांवर आली. यापूर्वी जुलैमध्ये हा दर ७.४४ टक्क्यांवर पोहोचला होता. भाज्यांच्या कमी दरामुळे महागाईत ही घसरण झाली आहे. मात्र, चलनवाढीचा दर अजूनही आरबीआयच्या ६ टक्क्यांच्या वरच्या सहनशीलतेच्या मर्यादेपलीकडे आहे. ऑगस्ट महिन्यात शहरी चलनवाढीचा दर ६.५९ टक्क्यांवर आला …
Read More »काँग्रेसचा आरोप, पराभवाच्या धास्तीने पछाडल्यानेच मोदी सरकारला महागाईची जाणीव ४५० रुपयांचा सिलेंडर ११५० रुपये करुन २०० रुपये कमी करणे ही मोदी सरकारची लुटारु वृत्ती
महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदी सरकारला अचानक महागाईची जाणीव झाली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये २०० रुपये व उज्ज्वला योजनेतील सिलिंडरमागे ४०० रुपये कमी करण्याचा निर्णय घेऊन जनतेला दिलासा देत असल्याचा ढोल बडवला जात आहे पण पाच राज्यातील विधानसभा निवडणुका व त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत पराभव …
Read More »Medical Expense : वैद्यकीय उपचारांचा खर्च ५ वर्षात झाला दुप्पट… महागाईत दरवर्षी १४% दराने वाढ
एक तर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांवर महागाईचा बोजा वाढला आहे. तसेच कोविड काळापासून रुग्णालयातील उपचारही महाग झाले आहेत. गेल्या पाच वर्षांत कोणत्याही आजारामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर Medical Expense उपचारांवर होणारा खर्च दुपटीने वाढला आहे.संसर्गजन्य रोग आणि श्वसनविकारांवर उपचारासाठी विम्याचे दावे झपाट्याने वाढले आहेत. एकीकडे महागाई दर ७ टक्क्यांच्या …
Read More »नऊ वर्षातील महागाईः टोमॅटोच्या सुरक्षेसाठी भाजी विक्रेत्याने ठेवले बॉऊन्सर टोमॅटो आणि मिर्चीच्या वाढत्या किमतीमुळे विक्रेत्याचा निर्णय
मागील काही दिवसांपासून देशाच्या बाजारात टोमॅटो आणि हिरवी मिर्चीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जेवणातील टोमॅटो आणि मिर्ची जवळपास गायब झाली आहे. तसेच या वाढत्या किंमतीवरून टोमॅटोवर समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर मीम्सही व्हायरल होत आहेत. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे टोमॅटो, मिर्चीच्या संरक्षणासाठी चक्क बॉऊन्सर …
Read More »
Marathi e-Batmya