Tag Archives: jayant patil

संजय राऊत यांचा इशारा, निवडणूक आयोगाला दणका देणं गरजेचं लोकशाहीच्या रक्षणासाठी महाराष्ट्र कसा लढतोय हे देशाला दाखवून देणार

निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील आणि मतदार संघांच्या याद्यांमध्ये घुसवले असल्याचा गंभीर आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज केला. तसेच मतदार याद्यातील घोळ जोपर्यंत दुरुस्त केला जात नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नये अशी मागणी करत गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झालेल्या नाहीत. आम्ही आणखी …

Read More »

जयंत पाटील यांचा इशारा,..हा खेळ आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही एकीकडे धर्माच्या नावावर लोकांमध्ये वितुष्ट निर्माण करून त्यांचं लक्ष विचलित करायचे

एकीकडे धर्माच्या नावावर लोकांमध्ये वितुष्ट निर्माण करून त्यांचं लक्ष विचलित करायचे आणि दुसरीकडे धर्मांच्या हक्काच्या जमिनी लाटायच्या, हा खेळ आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही अशी तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणावर दिली आहे. आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून जयंत पाटील …

Read More »

सर्वपक्षीय शिष्टमंडळाची मागणी, मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करा, मगच निवडणुका घ्या मुख्य निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यांना भेटून केली मागणी

२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झाला होता. याच चुकीच्या याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तशाच वापरल्या जाणार असतील तर निवडणुका पारदर्शक होणार नाही. त्यामुळे सदोष मतदार याद्यांची तपासणी करून त्या दुरुस्त करा. दुरुस्त झालेल्या मतदार यादीवरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यावा अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज …

Read More »

जयंत पाटील यांचा आरोप, मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ ताबडतोब या याद्या तपासा आणि दुरुस्त करा दुरुस्त झालेल्या मतदार यादीवरच पुढील निवडणूक घ्या

मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे.‌ विधानसभा निवडणुकीनंतर या चुकीच्या याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तशाच वापरल्या जाणार असतील तर मोठा घोळ होऊ शकतो. ताबडतोब या याद्या तपासा आणि दुरुस्त करा. दुरुस्त झालेल्या मतदार यादीवरच पुढील निवडणूक घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी राज्य …

Read More »

जयंत पाटील यांचे राज्यपालांना पत्र, तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा… राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांची राज्यपालांना पत्र लिहित केली विनंती

राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीवर चर्चा व्हावी म्हणून तीन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवा असे विनंती करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना लिहिले आहे. जयंत पाटील राज्यपालांना पाठविलेल्या पत्रात म्हणाले की, यावर्षी राज्यभरात पावसाने थैमान घातले आहे. मागील आठवड्याभरापासून …

Read More »

जयंत पाटील यांची मागणी, पीएम केअर फंडातून २० हजार कोटी महाराष्ट्राला द्या शेतकरीच आपला कणा…शेतकऱ्यांसाठी चार पाऊले पुढे येऊन सरकारने मदत करावी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आज बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. दौरा सुरू होण्याआधी जयंतराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी शेतकरी आपला कणा असून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने चार पाऊले पुढे यावे असे आवाहन सरकारला केले आहे. जयंत पाटील पुढे म्हणाले …

Read More »

त्या वक्तव्यावरून शरद पवार यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन, व्यक्त केली नाराजी भाजपा आमदार पडळकर यांच्या विधानावरून नाराजी

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ शरद पवार आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्याबद्दल भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) ने पडळकर यांच्या विरोधात निदर्शने केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या विधानाशी असहमती व्यक्त केली. शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांनी या मुद्द्यावर चर्चा केली. जयंत पाटील हे …

Read More »

जयंत पाटील यांचा टोला, पक्ष फोडले, पक्ष चोरले, त्यावर समाधान नाही झाले तर मत चोरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्ता शिबिरात जयंत पाटील यांचे मार्गदर्शन यांचे

लोकसभेत आपल्या पक्षाने दहा पैकी आठ जागा जिंकत उत्तम कामगिरी केली. व्होट चोरीचे प्रकरण झाले नसते तर शशिकांत शिंदे यांची जागा देखील आपण जिंकलीच होती. विधानसभेत दुर्दैवाने अनपेक्षित निकाल लागला. असा निकाल का लागला याची कारणे आता पुढे येऊ लागली आहेत. पक्ष फोडले, पक्ष चोरले, त्यावर समाधान नाही झाले तर …

Read More »

अजित पवार म्हणाले, ठीक आहे तो रोहित बघतो घरी गेल्यावर आजीला सारखं सारखं माई माई करत होता...

राज्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांचे मेव्हणे स्व. एन डी पाटील यांच्या नव्याने बांधलेले संशोधन केंद्र आणि बहुद्देशिय सभागृहाचा उद्घाटन सोहळा आज सांगलीत पार पडला. या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, आमदार रोहित पवार, कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी …

Read More »

जयंत पाटील यांचा सवाल, दावोसनंतरच्या १५ लाख ९८ हजार नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या त्या कुठंयत ? ट्रिपल इंजिन सरकार नोकऱ्या देण्यात फेल

२०१५ पासून प्रधानमंत्री कौशल विकास योजना अंतर्गत, महाराष्ट्र प्रशिक्षण देण्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण नोकरी देण्यात ११व्या क्रमांकावर आहे. १३ लाख ३१ हजार लोकांना प्रशिक्षण दिले पण त्यातील फक्त ८० हजार लोकांना नोकरी देण्यात यश आले. म्हणजे १०% बेरोजगारांनाही हे सरकार नोकरी देऊ शकले नाही हे आपल्या राज्याचे दुर्दैव आहे …

Read More »