मंगळवारी (१५ एप्रिल २०२५) सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्वात जुन्या आणि मोठ्या संवैधानिक न्यायालयांपैकी एक असलेल्या अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून वारंवार गोंधळ घालत महिलांबद्दल असंवेदनशील दृष्टीकोन दिसून येत असल्याबाबत सर्वोच्च चिंता व्यक्त केली. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आपले निरिक्षण नोंदविताना म्हणाले की, उच्च न्यायालयाचे एकल न्यायाधीश, न्यायमूर्ती राम मनोहर नारायण मिश्रा यांनी असा …
Read More »सरन्यायाधीश रमण्णा म्हणाले, न्यायालयांनी सर्वसामान्यांना न्यायाची हमी द्यावी गतिमान लोकाभिमुख न्यायदानासाठी यंत्रणेचे बळकटीकरण अत्यावश्यक
औरंगाबाद : प्रतिनिधी देशातील न्यायदानाची प्रक्रिया अधिक गतिमान आणि लोकाभिमुख होणे ही काळाची गरज असून न्यायालयीन व्यवस्थेला पुरेशा मनुष्यबळासह आवश्यक त्या पायाभूत सुविधा देऊन यंत्रणेचे बळकटीकरण होणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी आज येथे केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीच्या बी आणि सी विंगचे आज उद्घाटन …
Read More »
Marathi e-Batmya