Tag Archives: last two days 272 Pakistani citizen returned

शेवटच्या दोन दिवसात पाकिस्तानी २७२ नागरीक अट्टारी बॉर्डरवरून परतले भारत सरकारने व्हिसा रद्द केल्याने पाकिस्तानी नागरिकांनी भारतभूमी सोडली

पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर सार्क व्हिसावर भारतात आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले. तसेच ४८ तासात देश सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचा आज शेवटचा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांत अटारी-वाघा सीमा बिंदूवरून सुमारे २७२ पाकिस्तानी नागरिक भारतातून परत पाकिस्तानात परतले आहे. रविवारी (२७ एप्रिल २०२५) शेजारच्या देशातील १२ …

Read More »