महात्मा फुले व सावित्रीबाई यांना जिवंतपणी अनेक समाजाकडून अडथळे निर्माण करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर देखील त्यांच्या विचारांवर हल्ला करून ते नष्ट करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यांचे अभेद विचार कायम राहिले आहे. त्याचप्रमाणे मुंबई नाक्यावर उभारलेले हे पुतळे अतिशय मजबूत असून ते अभेद्य राहतील असे सांगत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले …
Read More »नायगाव येथे दहा एकर जागेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिराव फुले देशाला वरदान लाभलेले आहेत. त्यांच्यापासून सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळते. नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा येथे दहा एकर क्षेत्रात १०० कोटी रुपये खर्चून सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. थोर समाजसुधारक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा १९३ …
Read More »चंद्रकांत पाटील यांचे वादग्रस्त विधान, फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळेसाठी भीक मागितली नव्या राजकिय वादाला सुरुवात
मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, आमदार प्रसाद लाड, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अवमानकारक वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात वादंग उठलं होतं. तसेच भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजी राजे यांनीही आक्रमक भूमिका घेतली. या वक्तव्यांच्या निषेधार्थ राज्यपालसह भाजपा विरोधात …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंना विसर पडतोय महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांचा अण्णाभाऊ साठेंनंतर महात्मा फुलेंचा विसर
मुंबई : प्रतिनिधी देशातील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य हे सर्वाधिक पुरोगामी राज्य असल्याचे आतापर्यत सर्वच नेत्यांनी सांगत त्याविषयीच्या परंपरेत खंड पडू दिला नाही. त्याचबरोबर महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराजांचा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणून सांगितला जातो. मात्र दोनच दिवसापूर्वी अर्थात २८ नोव्हेंबर रोजी महात्मा फुले …
Read More »