कॅनेडियन पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कॅनडातील कानानस्किस येथे होणाऱ्या जी७ शिखर परिषदेत सहभागी होण्याची पुष्टी केली. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना निमंत्रित करण्यावरून निर्माण झालेली संदिग्तता संपुष्टात आली आहे. एक्स वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, “कॅनडाचे पंतप्रधान मार्क जे कार्नी यांचा फोन आल्याने आनंद …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, ट्रम्प यांचा फोन आला, नरेंद्र मोदींनी आत्मसमर्पण केले युद्धबंदीवरून राहुल गांधी यांची खोचक टिका
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आणि असा दावा केला की ऑपरेशन सिंदूर दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोनवरून त्यांनी आत्मसमर्पण केले. काँग्रेसच्या संघटना सर्जन अभियानादरम्यान गांधी भोपाळमध्ये बोलत होते, जिथे त्यांनी काँग्रेससाठी खरोखर लढू इच्छिणाऱ्या परंतु त्यांचे ऐकले जात नसलेल्या पक्ष नेत्यांच्या निराशेची …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना दिलेल्या १६ आश्वासनांचे काय झाले? यवतमाळच्या आर्णीतून सुरु झालेला शेतकरी संघर्षाचा आवाज मुंबईमार्गे दिल्लीपर्यंत पोहचवू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावात २०१४ साली ‘चाय पे चर्चा’ करत शेतकऱ्यांसाठी भरमसाठ घोषणा केल्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतकरी कर्जमाफी करणार, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, दरवर्षी २ कोटी रोजगार देणार अशा घोषणा केल्या पण ११ वर्षात यातील एकही घोषणा पूर्ण केलेली …
Read More »ऑपरेशन सिंदूरप्रश्नी परदेशी दौऱ्यावर गेलेली शिष्टमंडळ पंतप्रधान मोदी यांना भेटणार ९ किंवा १० मे ला पंतप्रधान मोदी यांना भेटून दौऱ्यातील माहिती देणार
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर भारताच्या राजनैतिक संपर्काचा भाग म्हणून ३३ देशांमध्ये पाठवण्यात आलेल्या बहुपक्षीय शिष्टमंडळांच्या सदस्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटण्याची शक्यता आहे. ही बैठक ९ किंवा १० जून रोजी नवी दिल्लीत होण्याची शक्यता आहे. राजकीय क्षेत्रातील विविध क्षेत्रातील संसद सदस्य, वरिष्ठ राजकीय नेते आणि अनुभवी राजनयिकांचा …
Read More »अनंत गाडगीळ यांचा आरोप, लष्करी सामुग्री निर्मितीबाबत मोदी सरकार असंवेदनशील मोदी सरकारने घालविलेली पत भारतीय सैन्याने सावरली
भारतामध्ये हवाईदलाला लागणाऱ्या सामुग्री निर्मितीसाठी कंपन्यांबरोबर करार केले जातात, त्याला वारेमाप प्रसिद्धीही दिली जाते पण प्रत्यक्षात मात्र वर्षानुवर्षे सदर सामुग्री हवाई दलास पुरविलीच जात नाही. ही बाब खुद्द भारताच्या हवाईदल प्रमुखांनीच दिल्लीतील एका कार्यक्रमात नुकतीच स्पष्ट्पणे मांडल्याचे काँग्रेस नेते अनंत गाडगीळ यांनी सांगितले. अनंत गाडगीळ पुढे म्हणाले की, २०२१ साली …
Read More »डोनाल्ड ट्रम्प यांचे ११ व्यांदा शस्त्रसंधीबाबत वक्तव्य, जयराम रमेश यांचा सवाल डोनाल्ड भाई यांच्या वक्तव्यप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडावे
भारत आणि पाकिस्तानसोबत व्यापार तोडण्याच्या त्यांच्या धमकीमुळे युद्धबंदी झाली, या त्यांच्या “मित्र डोनाल्डभाई” (अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प) यांच्या वारंवारच्या दाव्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडावे अशी मागणी काँग्रेसने तीव्र केली. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीत मध्यस्थी करून संभाव्य अणु आपत्ती टाळल्याचा ट्रम्प यांनी केलेला दावा पुन्हा एकदा पुन्हा सांगितल्यानंतर काँग्रेसचे …
Read More »पंतप्रधान मोदी यांचा मध्य प्रदेशात दावा, ऑपरेशन सिंदूर इतिहासातील यशस्वी ऑपरेशन पाकिस्तानमधील दहशतवाद्यावरील कारवाई यशस्वी करून दाखविली
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे औचित्य साधत मध्य प्रदेशात एका कार्यक्रमाचे आयोजन तेथील राज्य सरकारच्यावतीने आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी भारताच्या “नारी शक्ती” ला आव्हान देऊन स्वतःचा विनाश घडवून आणला, पहलगाममधील हल्ल्याचा उल्लेख केला जेथे महिलांनी त्यांचे पती मारले जात असल्याचे पाहिले. …
Read More »पंतप्रधान मोदी पुन्हा बिहार दौऱ्यात म्हणाले, मी दिलेला शब्द पूर्ण करून आलो बिहार मधील रोहतास येथील प्रचार सभेत बोलताना केले वक्तव्य
बिहारमधील विधानसभा निवडणूकीसाठी आणखी अवधी असताना सध्या पंतप्रधान मोदी यांच्याकडून बिहारचे दौरे आणि जाहिर सभा मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर काल रोड शो केल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (३० मे २०२५) रोहतास जिल्ह्यातील बिक्रमगंज येथी प्रचार सभेत बोलताना पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर दिलेला ” शब्द …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या एनडीए आणि भाजपा नेत्यांना सूचना, वादग्रस्त वक्तव्ये टाळा मध्य प्रदेश, हरियाणामधील भाजपा नेत्यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर केली सूचना
रविवारी दिल्लीत झालेल्या एनडीए नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेत्यांना त्यांच्या सार्वजनिक वक्तव्यांमध्ये संयम बाळगण्याचा सल्ला दिला. सुशासनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या या बैठकीत एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या अनावश्यक विधानांवर चिंता व्यक्त केली आणि त्यांना अविवेकी भाष्य करण्यापासून परावृत्त …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, २०३० पर्यंत राज्यासाठी ५२ टक्के ऊर्जा हरित स्रोतांतून महाराष्ट्र ‘विकास आणि विरासतचे व्हीजन’ घेऊन सज्ज-निती आयोगाची नवी दिल्लीत बैठक
विकसित भारत-२०४७ चे लक्ष्य गाठण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्यांच्या सोबत महाराष्ट्र ‘विकास आणि विरासतचे व्हीजन’ साकार करण्यासाठी संपूर्ण क्षमतेने सज्ज असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. तसेच महाराष्ट्रात २०३० पर्यंत राज्यासाठी आवश्यक ५२ टक्के ऊर्जा ही हरित स्रोतांतून निर्माण केली जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री फडणवीस …
Read More »
Marathi e-Batmya