१ एप्रिल रोजी तुम्हाला आर्थिक आणि कर नियमांमध्ये काही मोठे बदल दिसतील. यातील बहुतेक बदल गेल्या काही महिन्यांत जाहीर करण्यात आले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अलिकडच्या अर्थसंकल्पात आयकराशी संबंधितआर् अनेक बदलांची घोषणा केली आणि ते १ एप्रिल २०२५ पासून लागू केले जातील. प्रमुख आर्थिक आणि कर बदलांमध्ये १२ लाख …
Read More »मनरेगा सुरूच राहणार की बंद करणार अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या… योजना सुरुच राहणार असल्याचे दिले संकेत
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्म अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सरकारी वृत्तवाहिनीला दिलेल्या पहिल्या मुलाखतीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा सारख्या काही योजना त्यांच्या भाषणातून वगळल्याचा अर्थ बंद करणे असा होत नाही असे सांगत अधिक बोलणे टाळले. “मी ९० मिनिटे बोलले, आता …
Read More »बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दोन दिवसात रखडले इतक्या हजार कोटींचे व्यवहार सर्वाधिक धनादेश मुंबईत: ५० हजार कोटी रूपयांच्या व्यवहार थांबले
मराठी ई-बातम्या टीम सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या संपामुळे आतापर्यंत ३८ लाख धनादेश वटलेले नाहीत. त्यामुळे एकूण ३७ हजार कोटी रुपये हस्तांतरित होऊ शकले नाहीत. पहिल्याच दिवशी यामुळे सुमारे १९ हजार कोटी रुपयांच्या व्यवसायावर परिणाम झाला. दुसऱ्या दिवशीही ९ लाख बँक कर्मचारी संपावर होते. १०,६०० कोटी रुपयांचे सुमारे १० लाख धनादेश चेन्नईत …
Read More »
Marathi e-Batmya