ज्या दिवशी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी काँग्रेसचे शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील परराष्ट्र व्यवहारावरील संसदीय स्थायी समितीला भारत आणि पाकिस्तानमधील परराष्ट्र धोरणातील घडामोडींबद्दल माहिती दिली, त्याच दिवशी काँग्रेसने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यावर दुटप्पीपणाची टीका केली. काँग्रेसने केलेल्या नव्या राजकिय हल्ल्यात, राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्री डॉ एस …
Read More »काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची स्पष्टोक्ती, ऑल पार्टी डेलिगेशन संसदीय असले पाहिजे बीसीसीआय सरकारपेक्षा मोठी नाही, पाकिस्तान आतंकवादाला मदत करतोय तर अशा देशासोबत मॅच खेळण्याचा निर्णय चुकीचाच
केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि अलीकडील निर्णयांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी वन नेशन-वन इलेक्शनपासून ईव्हीएम, ऑल पार्टी डेलीगेशन, आशिया कप, पाकिस्तानशी संबंधित जलविवाद अशा सर्व मुद्द्यांवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली भूमिका मांडताना ऑप पार्टी डेलिदेशन संसदीयच असले पाहिजे अशी भूमिका मांडली. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, देशाने युद्धकाळातही …
Read More »सर्वपक्षिय शिष्टमंडळांवरून संजय राऊत यांची टीका, ही बारात कशासाठी पंतप्रधान कमकुवत, भाजपाला प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची सवय
पाकिस्तान – भारत दरम्यान युद्धबंदी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी दहशतवादाच्या प्रश्नावरून पाकिस्ताला एकटे पा़डण्यासाठी केंद्र सरकारने सर्व पक्षिय खासदारांचे शिष्टमंडळ तयार केले. तसेच या शिष्टमंडळांना विविध देशांच्या भेटीवर पाठविण्यात येणार आहे. त्यावरून शिवसेना उबाठाचे नेते तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी केंद्र सरकारने परदेशी दौऱ्यााठी निवडलेल्या शिष्टमंडळांना बारात …
Read More »ऑपरेशन सिंदूरमुळे गुंतवणूकारांचा कल संरक्षण विषयक कंपन्यांकडे वाढला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक वाढली
भारतीय संरक्षण क्षेत्र-केंद्रित म्युच्युअल फंडांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे, ज्याचा एक महिन्याचा परतावा १३.६७% ते १८.७५% पर्यंत आहे. ही वाढ ऑपरेशन सिंदूर सारख्या अलीकडील भू-राजकीय घटना आणि देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला अनुकूल असलेल्या सरकारी धोरणांमुळे गुंतवणूकदारांच्या वाढलेल्या स्वारस्यामुळे आहे. या फंडांमध्ये सरासरी परतावा अंदाजे १७.७% आहे, जो व्यापक इक्विटी बाजारांपेक्षा …
Read More »सैन्यदलाच्या शौर्याला वंदन करण्यासाठी भाजपा महिला मोर्चा तर्फे राज्यभर ”सिंदूर यात्रा’’ भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. चित्रा वाघ यांची माहिती
पहलगाम येथे २६ निरपधराध भारतीयांच्या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर द्वारे मोदी सरकारने चोख उत्तर दिले. पहलगाम हल्ल्यात ज्यांचे कुंकू पुसले गेले अशा आपल्या भगिनींच्या अश्रूचा भारतीय सैन्याने बदला घेतला. भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रदेश महिला मोर्चातर्फे राज्यभर सिंदूर यात्रांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती भाजपा …
Read More »सर्वपक्षिय शिष्टमंडळात काँग्रेसने निवडलेल्या नावाऐवजी केंद्र सरकारने निवडलेली नावे काँग्रेसकडून नाराजी व्यक्त, केंद्र सरकारकडून परस्पर नावे जाहिर
पाकिस्तानातून करण्यात येत असलेल्या भारता विरूद्धच्या दहशतवादी कारवायांविरोधात आणि ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा मिळविण्यासाठी भारताच्या युद्धाला पाठिंबा देण्यासाठी आणि तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्लामाबादला एकटे पाडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांची नावे केंद्र सरकारने जाहीर केली. मात्र या यादीत काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यासह अन्य ७ खासदारांची नावे भाजपाने परस्पर समाविष्ट केली. …
Read More »सध्या तुर्की, अझरबैजानसोबत भारताचा व्यापार सुरुच, पण लवकर बंदीबाबत निर्णय तुर्कीबरोबरच्या व्यापार बंदीवर लवकरच निर्णय होण्याची शक्यता
व्यापार संबंध निलंबित करण्याच्या आवाहनादरम्यान, भारत तुर्की आणि अझरबैजानशी असलेल्या व्यापार संबंधांचा आढावा घेत आहे परंतु पाकिस्तानच्या बाबतीत जे केले आहे ते पूर्ण निलंबन करण्याची शक्यता कमी आहे. अधिकृत सूत्रांनुसार, सध्या तुर्कीशी व्यापारावर बंदी नाही परंतु योग्य वेळी यावर निर्णय घेतला जाईल. ऑपरेशन सिंदूरचा भाग म्हणून भारताने केलेल्या लष्करी हल्ल्यानंतर …
Read More »मध्य प्रदेशमधील भाजपा मंत्र्याची कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विरोधात मुक्ताफळे काँग्रेसने केली भाजपा मंत्र्याची राजीनाम्याची मागणी
मध्य प्रदेशचे आदिवासी कल्याण मंत्री कुंवर विजय शाह पुन्हा एकदा मोठ्या वादात सापडले आहेत. यावेळी भाजपा नेत्याने भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल उग्र जातीयवादी टिप्पणी केली, ज्यांनी भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यासह पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूरद्वारे माध्यमांना माहिती दिली होती. १३ मे रोजी कुंवर विजय शाह …
Read More »पंतप्रधान मोदी यांचा पाकिस्तानला थेट नाव घेत इशारा, टेरर आणि टॉक एकाचवेळी नाही पाकिस्तानने त्यांच्या देशातील अतिरेक्यांची स्थळे उद्वस्त करावीत
पहलगाम येथील बैसरण व्हॅलीतील दहशतवादी हल्ल्याला प्रत्यु्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशवाद्यांचे अड्डे भारताने उद्धवस्त केले. त्यानंतर पाकिस्ताने या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतावरही हल्ले करण्यास सुरुवात झाली. अखेर या युद्धग्रस्त तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या मध्यस्थीने अखेर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी करण्यात आली. त्यानंतर आज पहिल्यांदाच देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांचा ८ पीएमवरून खोचक टोला भारत-पाकिस्ताना शस्त्रसंधीनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार
मागील महिन्यात पहलगाम येथील बैसरण व्हॅलीत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना प्राणास मुकावे लागले. त्यानंतर या हल्ल्याचा बदला म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना विविध पद्धतीने इशारे देत त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची घोषणा केली. त्यानंतर ७ मेला भारतीय लष्कराने पाकिस्तानस्थित ९ दहशतवादी तळांवर हल्ले करत दहशतवादी तळ उद्धवस्त …
Read More »
Marathi e-Batmya