Tag Archives: Operation Sindoor

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरच्या मेहुणासह पाच जणांचा भारतीय हल्ल्यात मृत्यू नऊ दहशतवादी स्थळांवर हल्ल्यात मृत्यू झाल्याची सरकारची माहिती

जैश-ए-मोहम्मद (जेईएम) प्रमुख मसूद अझहरचे मेहुणे हाफिज मुहम्मद जमील आणि मोहम्मद युसूफ अझहर हे भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी स्थळांना लक्ष्य करून उद्ध्वस्त केले तेव्हा पाच दहशतवाद्यांमध्ये होते, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूर नावाच्या या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर हल्ला झाला होता. क्षेपणास्त्रांचा वापर करून …

Read More »

राजनाथ सिंह यांचा इशारा, भारताच्या संयमाची परिक्षा बघू नका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

भारताने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची परतफेड करत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या स्थळावर हल्ले करत दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय लष्कराच्या कृतीला पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्यावरून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी पाकिस्तानला भारताच्या संयमाची परीक्षा पाहू नका असा इशारा …

Read More »

ऑपरेशन सिंदूरला काँग्रेससह सर्वपक्षियांचा पाठिंबाः पंतप्रधान मात्र गैरहजर केंद्र सरकारच्या बोलाविलेल्या सर्वपक्षिय बैठकीत दिली ऑपरेशन सिंदूरची माहिती

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले. तसेच या ऑपरेशन सिंदूरची माहिती सर्वपक्षीय बैठकीत केंद्र सरकारने सर्वपक्षिय नेत्यांच्या बैठकीत दिली. केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन सिंदूर बाबत विरोधकांनी सरकार आणि सशस्त्र दलांना पाठिंबा दर्शविला. काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जगाला चांगला …

Read More »

दहशतवाद्यांच्या आश्रय स्थानावर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानचे भारतावर हल्ले भारताने पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडले

पहलगाम येथील दहशतवाद्यानी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीयांचा बळी गेला. त्याचा बदला म्हणून भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या तळांवर हल्ले केले. भारताच्या हल्लात जवळपास १०० अतिरेकी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानने आज आदमपूर, भटिंडा, चंदीगडसह इतर ठिकाणी लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तथापि, भारतीय …

Read More »

भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर नंतर शेअर बाजारात किंचित वाढ सुरुवातीला २४ हजार २२० वर घसरलेला बाजार २४,४०० वर बंद झाला

अलीकडील पहलगाम घटनेनंतर पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करून भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगल्याने बेंचमार्क इक्विटी निर्देशांक आज किंचित वाढून बंद झाले. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बैठकीच्या निकालाकडेही लक्ष लागले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे बाजारातील भावना अस्थिर होत्या. सत्राच्या सुरुवातीला २४,२२० च्या नीचांकी पातळीवर घसरल्यानंतर निफ्टी …

Read More »

८० दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी लष्कर ए तैयबाचा प्रमुख हाफिज सईद हजर ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ले तर ८० दहशतवादी ठारर

भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये सीमापार अचूक हल्ले केले, ज्यामध्ये नऊ दहशतवादी छावण्यांना लक्ष्य केले गेले. या हल्ल्यांमध्ये ८० हून अधिक दहशतवादी ठार झाले. पाकिस्तान आणि पीओकेमधील व्हिडिओंमध्ये भारताच्या दहशतवादी छावण्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर अंत्यसंस्कार होत असल्याचे दिसून आले. लाहोरजवळील मुरीदके येथील दहशतवादाशी संबंधित ठिकाणी भारतीय लष्कराच्या हल्ल्यात ठार झालेल्या तीन …

Read More »

विजय वडेट्टीवार म्हणाले की, भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर राष्ट्रीय एकतेसाठी भारतीय सैन्य आणि केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रत्येक कारवाईला पाठिंबा

पहलगाम इथे निष्पाप भारतीयांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यात भारतीयांनी आपल्या प्रियजनांना गमावले होते.आज त्या दहशतवादी कारवायांना भारतीय सेनेन चोख उत्तर दिले. भारतीय सशस्त्र दलाच्या कारवाईने दहशतवाद्यांना दिले उत्तर, त्यांच्या धैर्याला सलाम अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, ‘ ऑपरेशन …

Read More »

अजित पवार म्हणाले, भारतीय सैन्यदलांच्या क्षमतेवर देशाला संपूर्ण विश्वास सैन्यदलांची ताकद, राजकीय इच्छाशक्ती, देशवासियांच्या एकजुटीतून ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी

भारताने दहशतवादाविरुद्ध कणखर भूमिका घेत पहलगाममधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून आज पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून नष्ट केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय सैन्यदलांचे आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचे अभिनंदन केले आहे. तसेच भारतीय सैनिकांच्या क्षमतेवर देशाला पूर्ण विश्वास असून संपूर्ण देश …

Read More »

शरद पवार यांनी पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे केले अभिनंदन भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखली

आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, …

Read More »

राज ठाकरे यांची ऑपरेशन सिंदूर बाबत खोचक प्रतिक्रिया, दहशतवादी हल्ल्याचे उत्तर युद्ध नाही मॉक ड्रिल नाही तर दहशतवाद्यांचे कोंबिग ऑपरेशन करण्याची गरज

देशातील प्रश्न संपत नसताना आपण युद्धाला सामोरे जात आहोत, ही गोष्ट योग्य वाटत नाही. दहशतवादी हल्ल्याचे उत्तर युद्ध होऊ शकत नाही नसल्याची खोचक प्रतिक्रिया व्यक्त करत राज ठाकरे पुढे म्हणाले की, त्याउलट ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला, त्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. पण ज्यांनी हल्ला केला ते दहशतवादी अजूनही सापडलेले …

Read More »