विरोधी पक्ष आणि ट्रेझरी खंडपीठांमधील संबंध गुरुवारी (१९ डिसेंबर, २०२४) नवीन खालच्या पातळीवर पोहोचले आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हिंसाचाराचा अवलंब केल्याचा आरोप केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरोप केला की भाजपा खासदार त्यांना धक्काबुक्की करत आहेत आणि त्यांना आणि इतर विरोधी खासदारांना संसदेत प्रवेश करण्यापासून रोखत असल्याचा आरोप …
Read More »अमित शाह यांच्यावरील टिकेला पंतप्रधान मोदींचे एक्सवरून उत्तर,… काळा इतिहास काँग्रेसकडून अमित शाह यांना लक्ष्य केल्याने मोदींकडून पलटवार
केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचे वक्तव्य केले. तसेच डॉ आंबेडकर यांचे नाव घेण्याची फॅशनच झाल्याचे सांगत इतक्यावेळा जर ईश्वराचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता अशी टीपण्णी केली. अमित यांच्या या वक्तव्यावरून दिल्लीच्या संसदेत पडसाद उमटत काँग्रेस आणि इंडिया आघाडीने संसदेत …
Read More »वन नेशन वन इलेक्शन विधेयकावर एनडीए सरकार दोन तृतीयांशी बहुमत? नियम काय विधेयक आता संयुक्त संसदीय समितीकडे पाठविणार
भाजपाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने मोठ्या जोषात संसदेत वन नेशन वन इलेक्शन विधेयक संसदेत आज सादर केले. मात्र या विधेयकाच्या निमित्ताने भाजपाच्या एनडीए सरकारच्या पाठिशी दोन तृतीयांशी बहुमत असल्याचे सिद्ध करण्यास अपयशी ठरले. विरोधी इंडिया आघाडीच्या सदस्यांनी तीव्र अक्षेपानंतरही, भाजपाने वन नेशन वन इलेक्शन अर्थात “एक राष्ट्र, …
Read More »संसदेत राष्ट्रवादीने अदानीच्या मुद्यावरून काँग्रेसची साथ सोडली राष्ट्रवादीची अदानी प्रकरणावरून काँग्रेसपासून दुसऱ्यांदा वेगळी भूमिका
संसदेचे सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. लोकसभेत सध्या राज्यघटनेच्या स्विकृतीला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यघटनेवर विशेष चर्चा सुरु आहे. त्यातच राज्यसभेतही पदसिद्ध सभापती तथा उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव इंडिया आघाडीकडून आणला आहे. तर लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर नुकतेच अमेरिकेने …
Read More »राहुल गांधी यांचा सवाल, देश राज्यघटनेने की मनुस्मृतीने चालणार…सावरकरांच्या भूमिकेशी प्रतारणा संसदेतील राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षानिमित्त आयोजित चर्चेत राहुल गांधी यांचा सवाल
आधुनिक भारताच्या नियमांची पुस्तिका म्हणजे राज्यघटना ही असून ही राज्यघटना संत बसवेश्वर, तथागत गौतम बुद्धा, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या विचाराच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेले हे एक हस्तावेज आहे. मात्र सावरकर हे हिंदूंसाठी मनुस्मृती हाच कायदा असल्याचे सांगितल्याचे एक कोट सांगत सत्तेवर बसलेले सत्ताधारी नेहमी सावकर यांचे उदोउदो करत असतात …
Read More »एमएसएमई उद्योगांकडून १२ लाख कोटींची निर्यात राज्यमंत्री शोभा कांरदलाजे यांची संसदेत माहिती
चालू आर्थिक वर्षात आठ महिन्यांच्या (एप्रिल-नोव्हेंबर) कालावधीत एमएसएमईकडून निर्यातीचे मूल्य रु. १२.३९ लाख कोटी होते, जे संपूर्ण FY23 मध्ये नोंदवलेल्या ८.५५ लाख कोटी रुपयांच्या एमएसएमई MSME निर्यातीला मागे टाकले आहे, तर FY24 मध्ये निर्यात मूल्य वाढले आहे. संसदेत शेअर केलेल्या आकडेवारीनुसार १४.०५ लाख कोटी रुपये. चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबरपर्यंत मालाची …
Read More »राजनाथ सिंह यांची काँग्रेसवर टीका मात्र महुआ मोइत्रा यांच्या वक्तव्यावरून संसदेत गदारोळ संसदेचे कामकाज अर्धातासासाठी तहकूब
लोकसभेत १३ आणि १४ डिसेंबर रोजी होणाऱ्या संविधानावरील चर्चेची सुरुवात आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भाषणाने झाली. यावेळी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, संविधान ही कोणत्याही एका पक्षाची देणगी नाही असे सांगत काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली. दरम्यान, भाजपाच्या नेत्यांनी शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केल्याने विरोधकांच्या विरोधानंतर राज्यसभा …
Read More »प्रियांका गांधी यांचा भाजपाला सवाल, सगळी जबाबदारी पंडीत नेहरू यांची तर मग तुमची काय राज्यघटना ही सुरक्षा आणि न्यायाचे कवच
मागील वर्षापासून देशाच्या स्वातंत्र्यापासून ते स्वातंत्र्यानंतर या देशातील जनतेच्या विकासासंदर्भात ज्या व्यक्तीने घेतलेली भूमिका आणि त्याने केलेली कामे जनतेला माहित आहेत. त्या व्यक्तीने देशाच्या भविष्यासाठी आयआयएम, आयआयटी, एम्स, गेल, भेल यासारख्या असंख्य संस्था उभ्या केल्या त्या व्यक्तीचे नाव पुसून टाकण्याचे काम आणि त्यांचे नाव कायमच्या विस्मरणात ढकलण्याचा प्रयत्न करण्यात येत …
Read More »मंत्री जितीन प्रसाद यांची माहिती, देशात १.५२ पैकी ३.३ टक्के स्टार्ट अप बंद पडले संसदेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती
डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेड (DPIIT) द्वारे स्टार्टअप इंडिया कार्यक्रमांतर्गत स्टार्टअप म्हणून मान्यताप्राप्त १.५२ लाख संस्थांपैकी ५,०६३ स्टार्टअप्स – एकूण नोंदणीकृत स्टार्टअप संख्येपैकी ३.३ टक्के – बंद म्हणून वर्गीकृत केले गेले आहेत, ते विसर्जित झाले आहेत किंवा ५ डिसेंबरपर्यंत संस्थांच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या आधारे स्थितीनुसार, स्ट्राक-ऑफ, २०२४. …
Read More »मोदी-अदानी भाई-भाईः काँग्रेसची संसदेच्या आवारात निदर्शने प्रियांका गांधी यांनी आणली मोदी-अदानी भाई भाई लिहिलेली बॅग
गौतम अदानी आणि अदानी कंपनीवर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अदानीच्या विरोधात चौकशी करण्याच्या मागणीवरून संसदेत काँग्रेसने चौकशीची मागणी लावून धरली. तसेच यावेळी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मोदी-अदानी भाई भाऊ असे लिहिलेली एक बॅग यांनी आणली. त्यावेळी ही बॅग प्रियंका गांधी यांनी हातात घेत सर्वांना दाखविली. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी …
Read More »
Marathi e-Batmya