मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून केंद्र सरकारमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली असून रस्ते वाहतूक आणि नौकानयन विभागाच्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत ४ लाख २७ हजार ८५५ कोटी रुपयांची कामे मार्गी लावली आहेत. माझ्या कार्यकाळात ५ लाख कोटींची कामे करण्याचे टार्गेट ठेवले होते. ते लक्ष्य पूर्ण करून सहा लाख कोटीपर्यंतची …
Read More »सरकारच्या घोषणा- करार फार झाले, मुर्त स्वरूपात काहीच नाही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा राज्य सरकारला उपरोधिक टीका
मुंबई : प्रतिनिधी गेल्या चार वर्षांत सरकारने फक्त घोषणा आणि करार केले. मात्र ते मूर्त स्वरुपात आलेच नसल्याची टीका करत एकाही प्रकल्पाची विट रचली नाही. त्यामुळे मी गेलो तर उद्घाटनालाच जाईन असे सांगत ‘मेकिंग महाराष्ट्र’, ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ झाला, अजून बरेच होतील. पण त्यात होणार्या हजारो कोटींच्या गुंतवणूकीतील किती टक्के मोदीकडे …
Read More »