राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या अनुरुप पोलीसांची संख्या ठेवली जाणार आहे. त्यामुळे गृह विभागामार्फत नव्याने ४० हजार पोलीसांची भरती केली आहे. यापुढेही राज्यात पोलीस भरतीला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचे उद्घाटन व निवासस्थान इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी …
Read More »मोहनदास पै यांची स्पष्टोक्ती, भविष्यात लोकसंख्येचा प्रश्न अडचणीचा ठरणार देशात वृद्ध लोकांची संख्या वाढणार
भारताचे लोकसंख्याशास्त्रीय परिवर्तन लवकरच वृद्ध लोकसंख्येकडे सर्वात मोठे संकट बनू शकते, असा इशारा एरिन कॅपिटलचे अध्यक्ष मोहनदास पै यांनी स्टॅनफोर्ड इंडिया कॉन्फरन्स २०२५ मध्ये आपल्या मुख्य भाषणात दिला. कठोर डेटा आणि दीर्घकालीन अंदाजांचा हवाला देत पै म्हणाले, “भारताची सर्वात मोठी समस्या वृद्धत्वाची होणार आहे.” मोहनदास पै पुढे बोलताना म्हणाले की, …
Read More »डिलीमिटेशनच्या विरोधात दक्षिण भारतातील राज्यांची संयुक्त कृती समिती पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मानही झाले सहभागी
केंद्र सरकारच्या डिलीमिटेशनच्या विरोधात दक्षिणेतील तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील आज संयुक्त कृती समितीची (जेएसी) आज चेन्नई बैठक झाली. ज्यामध्ये पारदर्शकतेचा अभाव असलेल्या आणि प्रमुख भागधारकांना सहभागी न करणाऱ्या कोणत्याही डिलीमिटेशन (सीमांकना) ला विरोध करणारा ठराव मंजूर केला. या बैठकीला केरळचे मुख्यमंत्री पीनराई विजयन, स्वतः तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम …
Read More »कायद्यातील तरतूदींच्या नेमकी उलटी भूमिका सरसंघचालक मोहन भागवत यांची लोकसंख्या वाढीवरील नियंत्रणाच्या विरोधात समाजाचे नाव पुढे करत मांडली भूमिका
काही वर्षांपूर्वी साधारणतः जगभरातच अर्थात पश्चिम आशियाई देशातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करत अनेक देशांनी लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्याच्यादृष्टीने आणि उपलब्ध साधन संपत्ती सर्व लोकांना पुरवताना सरकारची दमछाक होऊ नये म्हणून हम दो हमारे दो चा नारा दिला. त्यात चीन सारखे राष्ट्र मागे राहिले नाही. चीनच्या धोरणानंतर भारतातही यासंदर्भात कायदा करत …
Read More »देशातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढतेय, १७ वृध्द एकट्या भारतात वृध्दाश्रमांची संख्याही वाढतेय
एका अहवालानुसार, भारत, सध्या सर्वात तरुण देशांपैकी एक असून, २०५० पर्यंत जगातील वृद्ध लोकसंख्येपैकी १७ टक्के एकट्या भारतात लोकसंख्या राहण्याचा अंदाज आहे. रिअल इस्टेट कन्सल्टिंग फर्म, CBRE ने भारतातील वरिष्ठ नागरिकांच्या काळजीच्या भविष्यावरील आपल्या अहवालात म्हटले आहे की भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी “चांदीची अर्थव्यवस्था” अर्थात पांढऱ्या केसांची अर्थव्यवस्था आहे. …
Read More »शरद पवार यांचा इशारा, पिकविणारे जर संकटात तर खाणारे उपाशी…
संपुर्ण जगात शेतीक्षेत्रात मोठे बदल होत आहेत. वेगवेगळे आधुनिक संशोधन सुरु आहे. ते संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार असेल तरच हे संशोधन उपयोगी ठरणार आहे. हे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी ‘कृषक’ अत्यंत उपयुक्त आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आधुनिक शेतीकडे वळण्याचा संदेश दिला. बारामती …
Read More »
Marathi e-Batmya