Tag Archives: power minister nitin raut

ऊर्जा मंत्री राऊतांची घोषणा, सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्यास सहा हप्त्यांची सोय महावितरणकडून वीजग्राहकांना दिलासा; अधिकची सुरक्षा ठेव समायोजित करणार

वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्यास महावितरणकडून सहा मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याबाबतचा संदेश सुरक्षा ठेवीच्या बिलावर नमूद करण्यात आला आहे. तसेच ग्राहकांचा सरासरी वीजवापर कमी झाला असल्यास सुरक्षा ठेवीमधील जादा रक्कम देखील त्यांच्या वीजबिलामध्ये समायोजित करून देण्यात येत आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा …

Read More »

अखेर वीज कंपन्यांना “ती” गोळी लागू पडलीः अतिरिक्त वीज मिळणार वाढत्या तापमानात ग्राहकांना दिलासा

कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे निर्माण झालेल्या वीज टंचाईमुळे राज्यात लोडशेडींगचे संकट निर्माण झालेले असताना खाजगी वीज कंपन्यांनी महावितरणला वीज पुरवठा करण्यास असमर्थता दर्शविल्याने वीजेचे मोठे संकट उभे ठाकले होते. मात्र करारानुसार वीज उपलब्ध न करून देणाऱ्या कंपन्यांवर कारवाईची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि वीज मंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांना …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले वीजेचे काटेकोर नियोजन करा, तर ऊर्जा मंत्री म्हणाले अदानीला नोटीस वीज बचतीबाबत जागरूकता निर्माण करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

वीज तुटवड्याची स्थिती देशभर आहे. हे संकट केवळ आपल्यावर नाही. ही परिस्थिती समजून घेऊन सर्वांनीच वीज बचत करायला हवी. वीजेची उधळपट्टी होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी. याबाबत सर्वांना सतर्क करा. जागरूकता निर्माण करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. याशिवाय महानिर्मितीने राज्यासाठी आवश्यक वीज उपलब्ध व्हावी …

Read More »

दक्षिण मुंबईचा बंद पडलेला वीज पुरवठा पुन्हा कसा सुरु झाला? वाचा सविस्तर ट्रॉम्बे वीजनिर्मिती केंद्रातील संच अतिरिक्त भारामुळे पडले होते बंद

तांत्रिक बिघाडामुळे रविवारी (दि.२७) दक्षिण मुंबईतील खंडित झालेला वीजपुरवठा महापारेषणच्या प्रयत्नांमुळे तात्काळ पूर्ववत करण्यात आला. दुरुस्तीची कामे अवघ्या पाऊण ते एक तासात पूर्ण करण्यात आली. मेट्रो रेल्वेच्या कामामुळे काही वीजवाहिन्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्याचदरम्यान पर्यायी वीज वाहिन्यांत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. ट्रॉम्बे येथील मुख्य ग्रहण केंद्रामधून …

Read More »

वाढीव वीज बिलाबाबत ऊर्जामंत्र्यांची घोषणा आणि दोन पक्षातील राजकारण सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा नाहीच

मुंबई : प्रतिनिधी लॉकडाऊन काळातील मार्च ते जून अखेर पर्यंत या चार महिन्याच्या कालावधीत आलेल्या वाढीव वीज बिलाबाबत राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देता येणार नसल्याची स्पष्ट कबुली ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली. कोरोना लॉकडाऊनमधून सूट देण्यास सुरुवात केल्यानंतर वीज वितरण महामंडळाने सुरुवातीला चार महिन्याच्या एकूण मीटरचे रिडिंग घेवून सर्वच …

Read More »