रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकणाऱ्या रेमाल चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आढावा बैठक घेतली. बंगालच्या उपसागरावर केंद्रीत असलेले चक्रीवादळ “रेमाल” आता तीव्र चक्री वादळात बदलत असल्याने, त्रिपुरामध्ये तातडीच्या पूर्वतयारी उपाययोजना केल्या जात आहेत. वादळ, ११०-१२० किमी …
Read More »
Marathi e-Batmya