मे महिन्याच्या सुरुवातीलाच यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा जास्तीचा मान्सून कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला. त्यानंतर बांग्लादेश आणि पश्चिम बंगालच्या समुद्रात रेलाम चक्रीवादळ येणार असल्याचा अंदाजही व्यक्त करत या वादळाचा मान्सूनच्या आगमनावर कोणाताही परिणाम होणार असल्याचे जाहिर केले. तसेच नैऋत्य मौसमी वाऱ्यांच्या हालचालीमध्ये कालपासून कोणताही बदल झाले नसल्याचे सांगत …
Read More »भारतीय हवामान खात्याचा अंदाज, सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार हिट वेव्हपासून काही काळ दिलासा मिळणार
भारताच्या हवामान खात्याने अर्थात IMD सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे रेलाम चक्रिवादळामुळे भारताच्या वायव्य आणि मध्य भागात तीन दिवसांत उष्णतेपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. “पश्चिमी विक्षोभ आणि अरबी समुद्रातील आर्द्रतेमुळे तीन दिवसांनंतर देशाच्या वायव्य आणि मध्य भागात उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. वायव्य भारतात काही गडगडाटी वादळ आणि …
Read More »
Marathi e-Batmya