कृषी क्षेत्रातील रसायनांच्या वाढत्या वापरामुळे शेती बरोबरच पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम घातक आहेत. त्यामुळे एकूणच पर्यावरण तर प्रदूषित होतच आहे, शिवाय गंभीर आजारांचे संकटही वाढत आहे. त्यामुळे पर्यावरण तज्ज्ञांनी जागतिक पर्यावरण रक्षणाचा विचार करताना कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेचाही विचार करावा, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत …
Read More »मुंबईच्या महापौरसाठी भाजपाच्या रितू तावडे तर शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दोन्ही उमेदवारांचेच अर्ज दाखल
मुंबईत ठाकरे यांचे २५ वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आणत भाजपा मुंबईमध्ये आपले पहिले महापौरपद भूषवण्यास सज्ज आहे. शनिवारी (७ फेब्रुवारी २०२६) पक्षाच्या नगरसेविका रितू तावडे यांनी सर्वोच्च पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीतील भगव्या पक्षाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने उपमहापौरपदासाठी संजय घाडी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा, …
Read More »भाजपाची प्रदेश महिला मोर्चाची कार्यकारणी जाहिरः यांना प्रदेश पदाधिकारी म्हणून संधी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मोर्चाच्या प्रदेश
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मोर्चाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. नवीन प्रदेश कार्यकारिणीत १२ उपाध्यक्ष ,८ सरचिटणीस, १४ चिटणीस आणि कोषाध्यक्ष यांचा समावेश आहे. उपाध्यक्षपदी प्रा. वर्षा भोसले, वैशाली चोपडे, गिता कोंडेवार, लता देशमुख, मंगल वाघ, आम्रपाली साळवे, रितू तावडे, शौमिका महाडिक, कांचन कूल, अॅड. …
Read More »
Marathi e-Batmya