२२ जुलै रोजी पूर्ण अर्थसंकल्प सादर होण्याआधी, अर्थ मंत्रालयाने विविध मंत्रालयांना आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि लहान शहरे आणि ग्रामीण भारतामध्ये रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी धोरणात्मक सूचना मागविण्यास सांगितले आहे. मंत्रालयांना इतर गोष्टींबरोबरच ग्रामीण आणि लहान शहरांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी धोरणात्मक इनपुट्स आणण्यास सांगितले आहे; या भागात सामाजिक, आर्थिक आणि डिजिटल …
Read More »
Marathi e-Batmya