जे सगळे आज पुढे येऊन बोलत आहेत ते आधी राष्ट्रवादीतच होते हे विसरुन चालणार नाही. आम्ही नात्यात कधी कटुता आणू दिली नाही. जरी पक्ष सोडून गेले तरी आमच्या मनात त्यांच्याविषयी प्रेमाच्याच भावना राहतील अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मांडली. आपल्या …
Read More »आणि वारकऱ्यांसाठी सुप्रिया सुळे बनल्या आचारी पालखी सोहळ्यात वारकरी आणि राजकारणाच्या फ्रंटवर 'वॉर'करी
महाराष्ट्रात सध्या ऐतिहासिक अशी राजकीय घडामोड सुरु आहे. ऐतिहासिक यासाठी कारण केवळ अडीच वर्षात दुसऱ्यांदा राज्यात कुणाचे सरकार येणार यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खासदार सुप्रिया सुळे मात्र दरवर्षीप्रमाणे तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या सोबतीने टाळ मृदुंगाच्या तालावर विठ्ठलाचा जयघोष करताना दिसल्या. सुप्रिया सुळे एका बाजुला वारकऱ्यांसाठी भाकऱ्या थापतायत, …
Read More »मुख्यमंत्री पदावरून विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, नागरीकशास्त्राची जाण असेल… मी लोकसभेला तिकीट मिळावं म्हणून विनंती करणार
मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेसचाच होईल अशा पध्दतीची वक्तव्य होत आहेत. यापार्श्वभूमीवर आज चंद्रपूर दौऱ्यावर असलेल्या सुप्रिया सुळे यांना याबाबत विचारले असता त्यांनी फारच सावध भूमिका घेत पक्षाकडून पुढील वेळीही बारामती लोकसभा मतदारसंघातून मला तिकिट मिळावे असे हात जोडून म्हणाल्या. तसेच आपल्याला नागरिक शास्त्राची जाण असेल असे सूचक …
Read More »धनंजय मुंडेचे आव्हान, आधी रेशीम बागेतील संघाच्या कार्यकारिणीत ठराव… सर्व जातींना आरक्षण देण्याचा ठराव करा व मग आमच्यावर बोला
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर विरोधकांकडून महाविकास आघाडीवर खूप टीका करण्यात आली. आम्ही आरक्षणाच्या विरोधात असल्याचे चित्र निर्माण केले गेले. आज आम्ही या राज्यस्तरीय अधिवेशनात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका नको, या ठरावाचे अभिनंदन सर्वांनी केले. तसाच ठराव रेशीम बागेमध्ये संघाच्या कार्यकारिणीमध्ये या देशातील सर्व जातींना आरक्षण दिले पाहिजे, असा …
Read More »छगन भुजबळ म्हणाले, मी ब्राम्हणांच्या नाही पण मनुवादाच्या विरोधात भाजपाचे लोक ओबीसी आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात का गेले? याचे उत्तर द्यावे
भाजपाचे लोक आरक्षण मिळाले नाही म्हणून बोंब ठोकतात आणि दुसऱ्या बाजूला हेच लोक कोर्टात जाऊन आरक्षणाला विरोध करतात. मी ब्राह्मणांच्या विरोधात नाही, पण मी मनुवादाच्या विरोधात आहे, अशी रोखठोक भूमिकाही राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित ओबीसी परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे …
Read More »सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंना टोला, आम्ही पाचच आहोत तरीही तीनशे तीनमध्ये गडबड… ओबीसी समाजाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत हा विषय लावून धरू
लोकसभेत आपल्या पक्षाचे खासदार सुनील तटकरे, अमोल कोल्हे व मी पूर्णपणे तत्पर आहोत. ओबीसी समाजाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत हा विषय लावून धरू असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी परिषदेत बोलत होत्या. ओबीसी आरक्षणाची घटना दुरुस्ती १९९४ साली पवारसाहेब मुख्यमंत्री असताना झाली. यानंतर कर्नाटकचे …
Read More »शरद पवार म्हणाले, इथे कुणी फुकट काही मागत नाही… जो न्यायाचा अधिकार आहे, तो मिळायला हवा यासाठी जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही
इथे कुणी फुकट काही मागत नाही. जो न्यायाचा अधिकार आहे, तो मिळायला हवा यासाठी जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ओबीसी अधिवेशनात आज मांडली. राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलच्यावतीने राज्यस्तरीय अधिवेशन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज पार पडले. राज्यघटनेने एससी, एसटी समाजाला ज्या सवलती …
Read More »राज ठाकरे यांच्या आरोपानंतर मनसे नेत्यांकडून “तो” फोटो व्हायरल, एक तेल लावलेला पैलवान तर दुसरा.. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून समाजमाध्यमांवर फोटो शेअर करत केला आरोप
अयोध्या दौऱ्यावरून भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांची माफी मागितली तर त्यांना उत्तर प्रदेशात प्रवेश देवू अन्यथा त्यांना उत्तर प्रदेशच्या भूमीवर पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा दिला. त्याचबरोबर राज ठाकरें माफी मागता पोलिस काय लष्कर घेवून आले तरी त्यांना उत्तर प्रदेशात घुसू देणार …
Read More »पवारांची राजवर टीका, काय पोरकट आरोप ‘अजित पवार आणि मी वेगळे नाही’ उपमुख्यमंत्री अजित पवारासंबधी वक्तव्यावर शरद पवारांची टीका
भाजपाबद्दल कालच्या भाषणात एकही शब्द आलेला नाही. त्यांच्यावर भाजपाने कदाचित काही जबाबदारी दिलेली असावी त्याचा प्रत्यय कालच्या सभेत आला असल्याची खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज ठाकरेंवर करत महागाई, बेरोजगारी एवढी वाढलेली असताना जर एखादा राजकीय नेता आपल्या सभेत एक शब्द बोलत नाही, म्हणजे काय समजायचं? असा …
Read More »एमआयएमच्या प्रस्तावावर राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले, त्यांनी सिध्द करावे… भाजपाची बी टीम नसल्याचे सिध्द करावे
देशातील सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणूकीला अद्याप अवकाश असला तरी राज्यात निवडणूक आघाड्यांच्या चर्चांना आतापासूनच सुरुवात झाली आहे. एमआयएमने आज राष्ट्रवादी आणि काँग्रेसला युतीचा प्रस्ताव दिल्यानंतर शिवसेनेने या युतीसंदर्भात झिडकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अंत्यत सावध भूमिका मांडली असून याप्रश्नी बोलताना ते म्हणाले की, एमआयएमने आधी ते भाजपाची बी …
Read More »
Marathi e-Batmya