कृषी

केंद्र सरकारने आयात शुल्कवाढविल्याने सोयाबीन, उडीद, मुगाला भाव कृषी आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा दावा

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशभरातील सोयाबीन, मुग, उडीद उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत असून त्याचे श्रेय केंद्र सरकारच्या ५ ऑगस्ट ते १७ नोव्हेंबर दरम्यान काढण्यात आलेल्या आदेशाला आहे. या आदेशामुळे महाराष्ट्रातील सोयाबीनला किमान २७५० ते २९९० तर उडीदला ३५०१ ते ५६०० इतका मिळण्यास सुरुवात झाली असून खाजगी कंपन्या ३१५० हून …

Read More »

दहा भूविकास बँकांच्या मालमत्ता विक्रीची प्रकिया लवकरच मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्देश

मुंबई : प्रतिनिधीराज्यात सध्या कोणत्याही प्रकारची न्यायालयीन स्थगिती नसलेल्या १० भूविकास बँकांच्या मालमत्ता विक्रीची प्रक्रिया तातडीने राबवावी असे, निर्देश मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आले. महाराष्ट्र राज्य सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादित, मुंबई व जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांच्या मालमत्तांबाबत निर्णय घेण्यासाठी सहकारमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ …

Read More »

राज्य सरकारकडून कर्जमाफीच्या माहितीला डिजिटल कुलूप

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सत्तास्थानी विराजमान झाल्यापासून भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक कारभाराचा ढोल वाजविणारे फडणवीस सरकार ऑनलाईन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून टीकेचे धनी ठरले आहे. या ऑनलाईन प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्याऐवजी त्या त्रुटीच झाकण्याचा प्रकार राज्य सरकारकडून करण्यात येत असून आपले सरकार संकेतस्थळावरील कर्जमाफीच्या माहीतीवर नियंत्रण लादत डिजिटल कुलूप लावल्याची धक्कादायक बाब …

Read More »