गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांच्या अडचणी सातत्याने वाढ होत आहे. आईच्या नावाने डान्स बार चालवल्यानंतर आता त्यांच्यावर एका गुंडाच्या भावाच्या नावाने शस्त्र परवाना जारी करण्यास मान्यता दिल्याचा आरोप होत असून योगेश कदम यांच्यावरील या गंभीर आरोपामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून योगेश कदम यांच्यावर …
Read More »स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी संकेतस्थळ राज्य निवडणूक आयोगाने दिली माहिती
राज्यातील जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या आणि नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, या यादीतील नावे https://mahasecvoterlist.in/ या संकेतस्थळावर शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या …
Read More »मुक्तिदिनी ११ ते १३ ऑक्टोबर पर्यंत तपोवन एक्सप्रेसला नगरसूल येथे तात्पुरता थांबा चैत्यभूमी व दीक्षाभूमीनंतर येवला मुक्तिभूमीसंदर्भात मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार रेल्वेकडून पहिल्यांदाच विशेष सोय
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेनुसार येवला मुक्तीभूमी येथे १३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मुक्तिदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबई (CSMT) – नांदेड तपोवन एक्सप्रेस या रेल्वेला येवला तालुक्यातील नगरसूल स्थानकावर दि. ११, १२ आणि १३ ऑक्टोबर २०२५ या दिवशी तात्पुरता थांबा मंजूर करण्यात आला आहे. या …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु सेवा वर्गातील लवचिकता
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार असल्याची माहिती माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, या …
Read More »रोहित पवार यांचा आरोप, सरकारकडून मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक आकडे फुगवणे दाखवले सरकारची घोषणा मोघम आणि फसवी
सरकारने हिवाळी अधिवेशन १० दिवसांचे न घेता ३ आठवडे घेतले पाहिजे. यामध्ये लोकांचे काय म्हणणे आहे, अडचणी ऐकाव्यात हे आमची मागणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना आणि कोरोना काळात नेहमी सांगत होते की अधिवेशन ३ आठवड्याचे पाहिजे, शेतकरी अडचणीत असताना हे अधिवेशन ३ आठवड्याचे का नसावे असा सवाल …
Read More »पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती, भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व संधी
भारत आणि ब्रिटन वेगवेगळ्या क्षेत्रात नैसर्गिक भागीदार आहेत. या संबंधांना लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य यासारख्या मूल्यांवरचा परस्पर सामायिक विश्वास आहे. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात, भारत आणि ब्रिटन दरम्यानची ही वाढती भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार ठरली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ …
Read More »युकेचे पंतप्रधान केअर स्टारमर यांची भारत भेटः अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका भारत २०२८ पर्यंत जगातील तिसरी मोठी अर्थ व्यवस्था
यूकेचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी सांगितले की, भारत २०२८ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताची अर्थव्यवस्था “मृत” झाल्याच्या दाव्यावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेजारी असताना, केअर स्टारमर यांनी भारताची विकासगाथा उल्लेखनीय असल्याचे स्पष्ट केले, कारण भारत अलीकडेच जपानला …
Read More »मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम घेणार छट पूजेच्या पूर्व तयारीचा आढावा मुंबई पालिका मुख्यालयात पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांशी करणार चर्चा
मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अमित साटम उद्या मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या छट पूजा या सणाच्या प्रशासकीय तयारीचा आढावा घेणार आहेत. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात शुक्रवार दुपारी १ वाजता ही महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मुंबई परिसरातील विविध छट पूजा उत्सव …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, नुकसानग्रस्त महाराष्ट्रासाठी पंतप्रधान मोदींनी विशेष पॅकेज द्यावे महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का? ढासळलेली कायदा सुव्यवस्था पाहता पूर्ण वेळ गृहमंत्र्यांची गरज
मे महिन्यापासून राज्यात अतिवृष्टीने थैमान घातल्याने खरिप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मायबाप सरकार बळीराजाला भरीव मदत देईल अशी आशा असताना राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे फसवे निघाले. हे पॅकेज शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आले पण शेतकऱ्यांसाठी एका …
Read More »ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, २०३५ पर्यंत ६जीच्या महत्वकांक्षेमुळे जीडीपीत १.२ ट्रिलीयनचे योगदान भारताचे नॅसकॉम आणि युरोपियन स्पेस एजन्सीसोबत दोन करार
भारताच्या 6G महत्त्वाकांक्षांमुळे २०३५ पर्यंत जीडीपीमध्ये $१.२ ट्रिलियनचे योगदान अपेक्षित आहे, असे केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी इंडिया मोबाईल काँग्रेस २०२५ च्या ९ व्या कार्यक्रमात सांगितले. “देशाच्या महत्त्वाकांक्षा 5G च्या पलीकडे जातात. भारत 6G अलायन्सच्या माध्यमातून, भारत जागतिक 6G पेटंटच्या १०% मालकीचे लक्ष्य ठेवत आहे, ज्यामुळे कनेक्टिव्हिटीच्या भविष्यासाठी मानके …
Read More »
Marathi e-Batmya