पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात मिरिक येथे भूस्खलन झाल्याने किमान १८ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा शहरे आणि पर्यटनस्थळांना जोडणारा मिरिक आणि कुर्सियांग यांना जोडणारा दुडिया लोखंडी पूलही कोसळला आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. कुर्सियांगजवळील …
Read More »डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला इशारा, गाझा सोडा नाही तर पूर्णपणे नष्ट इस्त्रायसची युद्ध बंदीला पूर्णतः तयारी
रविवारी संध्याकाळी ६ वाजता (वॉशिंग्टन वेळेनुसार) अंतिम मुदत संपण्यापूर्वी हमासने जर गाझामधील सत्ता आणि नियंत्रण सोडले नाही तर त्यांना “पूर्णपणे नष्ट” केले जाईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा नव्याने हा इशारा अंतिम मुदत संपण्याच्या फक्त १२ तास आधी दिला. शनिवारी सीएनएनने इस्रायली …
Read More »कटक येथे दुर्गा पूजा मूर्ती विसर्जना दरम्यान हिंसाचारः इंटरनेट बंद विश्व हिंदू परिषदेकडून बंदची हाक
दुर्गा पूजा मूर्ती विसर्जनादरम्यान झालेल्या हिंसक संघर्षांमुळे रविवारी कटक शहरात तणावाचे वातावरण होते, त्यामुळे अधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले, इंटरनेट सेवा बंद केल्या आणि संवेदनशील भागात अतिरिक्त पोलिस दल तैनात केले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात प्रशासन “पूर्णपणे अपयशी” असल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषदेने (VHP) सोमवारी १२ तासांचा बंद जाहीर …
Read More »ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे एकनाथ शिंदेंना समाजस्नेह पुरस्कार पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात १२ ऑक्टोबर रोजी होणार वितरण
ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्ताने देण्यात येणारा ‘समाजस्नेह पुरस्कार’ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. दत्त संप्रदायातील महत्त्वाचे क्षेत्र असणाऱ्या कर्नाटकातील श्री माणिकप्रभू संस्थानचे पीठाधीश ज्ञानराज माणिकप्रभू महाराज यांच्या हस्ते पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात रविवारी (ता. १२) सायंकाळी सहा वाजता हा पुरस्कार …
Read More »अमित शाह यांचे आश्वासन, तपशीलवार अहवाल मिळताच शेतकऱ्यांसाठी भरीव मदत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरण शुभारंभ
अतिवृष्टी व पुरामुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महाराष्ट्र शासनाकडून नुकसानीचा तपशीलवार अहवाल मिळताच केंद्र सरकार क्षणाचाही विलंब न करता शेतकऱ्यांसाठी भरीव मदत जाहीर करेल, अशी ग्वाही केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी दिली. लोणी येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विठ्ठलराव …
Read More »नाशिकहून दिल्लीसाठी दिवसातून आता दोन वेळा विमानसेवा…. छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून दोनवेळा विमानसेवा सुरु
नाशिक-दिल्ली ही आठवड्यातून तीनच दिवसांवर मर्यादित करण्यात आलेली विमानसेवा आता पूर्ववत करण्यात आली असून ही सेवा आता दररोज दिवसांतून दोन वेळा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे नाशिक दिल्ली प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. नवी दिल्ली विमानतळावरील Runway (10/28) या धावपट्टीचे काम १५ जूनपासून सुरू करण्यात आल्याने नाशिक-नवी दिल्ली …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, अमित शाह आले पण शेतक-यांना मदतीबाबत शब्दही नाही सहकार क्षेत्रावर कब्जा मिळवण्यासाठी केंद्रात सहकार मंत्रालयाची स्थापना
महाराष्ट्रात अस्मानी व सुलतानी संकटाने बळीराजा उद्ध्वस्थ झाला आहे, पण भाजपा महायुती सरकारने अद्याप दमडीचीही मदत दिली नाही. सरकारने फक्त कोरडया घोषणा केल्या. रविवारी केंद्रीय. गृहमंत्री तथा सहकार मंत्री महाराष्ट्रात एका कार्यक्रमाला आले पण शेतक-यांच्या संकाटावर व मदतीवर एक शब्द बोलले नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री अमित शाह यांच्यासमोर …
Read More »बोईंग ८७८ विमानाची इलेक्ट्रीकल सिस्टीम तपासा अमृतसर आणि बंकिंगहॅम प्लाइटच्या ऑपरेटिंग क्रुचा अंतिम अप्रोच
भारतीय वैमानिक महासंघाने (FIP) नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (DGCA) पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये विमान वाहतूक सुरक्षा नियामकाला भारतात कार्यरत असलेल्या सर्व बोईंग ७८७ विमानांच्या विद्युत प्रणालींची व्यापक तपासणी आणि चौकशी करण्याची विनंती केली. अमृतसर ते बर्मिंगहॅम येथे उड्डाण करणारे एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलायनर ७८७-८ विमान शनिवारी त्याच्या आपत्कालीन टर्बाइन, राम …
Read More »आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, मतदार यादीत नाव नाही असे वाटल्यास पुन्हा एकदा अर्ज करा एसआयआरचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ज्ञानेश कुमार बोलत होते
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी रविवारी (५ ऑक्टोबर २०२५) बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषद घेतली. निवडणूक आयोगाच्या दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यानंतर ही पत्रकार परिषद घेतली. परिषदेदरम्यान बिहारमधील सर्व जिल्ह्यांतील बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) उपस्थित होते. ज्ञानेश कुमार यांनी बिहारमधील मतदार …
Read More »तुरुंगातून सोनम वांगचूक यांची मागणी, न्यायालयीन चौकशी करा चौकशी होत नाही तोपर्यंत तुरूंगात राहण्याची तयारी, त्यांच्या वकीलांची माहिती
रविवारी (५ ऑक्टोबर २०२५) जोधपूर तुरुंगातून प्रसिद्ध झालेल्या पत्रात, अटकेत असलेल्या अभियंता ते कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांनी २४ सप्टेंबर रोजी झालेल्या निदर्शनांमध्ये चार नागरिकांच्या हत्येची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. सोनम वांगचुक यांनी तुरुंगातून लिहिलेल्या पत्रात म्हटले की “ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना आणि जखमी …
Read More »
Marathi e-Batmya