मुंबई : प्रतिनिधी प्रशासकीय सेवेत अधिकाऱ्यांची ठेका पध्दतीने भरती करण्याचा मोदीसरकारने घेतलेला निर्णय कुठेतरी संघाचा हेर मंत्रालयामध्ये बसवण्यासाठी आहे. देश लुटण्यासाठी संघाला थेट युपीएससीच्या माध्यमातून तिकडे जाता येत नाही. त्या विशेष जागेवर बसवता येत नाही. त्यासाठीच या सरकारने हा नवीन मार्ग शोधला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब …
Read More »मागासवर्गीयांच्या भरतीच्या चौकशीच्या मागणीसाठी मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न मुख्य प्रवेशद्वारासमोर रॉकेल ओतून घेतले
मुंबई : प्रतिनिधी धुळे शहर महानगरपालिकेत १९८९ साली मागासर्गीयांची भरतीची सीआयडी मार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी धुळे जिल्ह्यातील रहिवासी बबन यशवंत झोटे या व्यक्तीने मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर स्वत:वर रॉकेल ओतून घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हालचाल करून झोटे यास आत्महत्येपासून परावृत्त केले. महानगरपालिकेत सरळसेवा भरतीच्या माध्यमातून मागासवर्गीयांची झालेल्या …
Read More »खाजगी शालेय संस्थांची ९ टक्क्याची विद्युत शुल्क माफी आता बंद ऊर्जा विभागाचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील खाजगी शाळांना सामाजिकदृष्टीकोनातून विद्युत पुरवठ्यावर आकारण्यात येणारे ९ टक्के विद्युत शुल्क माफ करण्यात आले होते. मात्र या शाळांकडून नफेखोरी करण्यात येत असल्याने या शाळांना देण्यात येणारी विद्युत शुल्क माफी रद्द करण्याचा निर्णय राज्याच्या ऊर्जा विभागाने घेतला आहे. महाराष्ट्र वीज शुल्क अधिनियम १९५८ मधील कलम २(२)(क)(३)(३-क) च्या …
Read More »धारावीसह इतर पायाभूत प्रकल्पांना आता थेट दुबईतून मदत मिळणार दुबईतील एमबीएम समुहाच्या प्रमुखाशी मुख्यमंत्र्यांची चर्चा
दुबई- मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील धारावी पुर्नवसन प्रकल्पासह अनेक मोठ्या प्रकल्पांना भारतीय अर्थात मुंबईतील गुंतवणूकदारांकडून आणि सरकारी बँकांकडून गुंतवणूकीस अप्रत्यक्ष नकार दिला. त्यामुळे या अर्धवट तर काही प्रकल्प सुरुच होवू शकले नसलेल्या प्रकल्पांना आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या परदेशी दौऱ्यावर असून या प्रकल्पांसाठी दुबईतील प्रसिद्ध एमबीएम …
Read More »संभाजी भिडेला वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या धमक्यांचा सरकारकडूनच बनाव ? गृह विभागाला सांगून खोटा अहवाल बनविल्याची दबक्या आवाजात मंत्रालयात चर्चा
मुंबई : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील भिमा कोरेगांव येथे दलितांच्या विरोधात झालेल्या हिंसाचारात नक्षलवादी गुंतल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला. मात्र या हिंसाचाराच्या मागील असलेला प्रमुख संशयित आरोपी संभाजी भिडेला अटक करण्याऐवजी त्याना वाचविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या गृह विभागाला सांगून नक्षलवाद्यांकडून …
Read More »कृषी संशोधनात राज्यातील शेतकऱ्यांचे कार्य प्रशंसनीय ११ वा सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार’ वितरण सोहळा राज्यपालांच्या हस्ते संपन्न
मुंबई : प्रतिनिधी कृषी संशोधन आणि विस्ताराच्या क्षेत्रात आपली कृषी विद्यापीठे उत्कृष्ट काम करत आहेत. मात्र, शेतीबाबत कोणतेही औपचारीक शिक्षण न घेतलेले अनेक शेतकऱ्यांनी विद्यापीठांपेक्षाही अधिक चांगले संशोधन केले आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी काढले. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्यावतीने रवींद्र नाट्य मंदिर येथे काल आयोजित ‘११ व्या सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार’ वितरण कार्यक्रमात ते बोलत …
Read More »आगामी निवडणूकांसाठी काँग्रेस करणार महाआघाडी ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत काँग्रेच्या भविष्यातील दिशेसंदर्भात चिंतन
मुंबई : प्रतिनिधी आगामी निवडणुकींसाठी समविचारी पक्षांना एकत्र घेऊन जाण्याचे काँग्रेसचे धोरण आहे असे सूतोवाच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले. आज गांधीभवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राज्यातील काँग्रेस पक्षाच्या भविष्यातील दिशेसंदर्भात …
Read More »कँनडा व अमेरिकेच्या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री रवाना राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांना मिळणार गती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पायाभूत सुविधांसह इतर क्षेत्रातील महत्त्वाचे उपक्रम – प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॅनडा व अमेरिकेच्या दौऱ्यावर आज रवाना झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान ॲमेझॉन या नामांकीत समुहातर्फे मुख्यमंत्र्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्याचे शिष्टमंडळ कॅनडातील मॉन्ट्रीयल तसेच अमेरिकेतील न्यू यॉर्क, वॉशिंग्टन …
Read More »शरद पवारांनी दाखविली पंतप्रधान मोदींना कामातील चूक साखर कारखान्यांना ८५०० कोटींचे पँकेज जाहीर होवूनही दाखविले ७ हजार कोटी
मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारने राज्यासह संपूर्ण देशभरातील सहकारी साखर कारखान्यांसाठी आणि साखरेच्या उत्पादनासाठी ८ हजार ५०० कोटी रूपयांचे पँकेज जाहीर केले. मात्र केंद्राकडूनच यासंदर्भात जाहीर केलेल्या प्रसिध्दी पत्रकात साखर कारखाने आणि साखर उत्पादनासाठी ७ हजार कोटी रूपयांचे पँकेज जाहीर करण्यात आल्याची चूकीची माहिती प्रसिध्द करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय …
Read More »स्किझोफ्रेनिया : समज आणि गैरसमज आजाराचा समज मोठा पण उपचार सुलभ
२४ मे हा दिवस जगभर जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस म्हणून पाळला जातो. यानिमित्ताने स्किझोफ्रेनिया किंवा मराठी रूढ अर्थाने वेडसरपणा आणि आजार असणाऱ्या व्यक्तींना वेडा असे संबोधला जातो म्हणजे रस्त्यावर जी अर्धवट, मळक्या कपड्यात घर सोडून भटकताना दिसतात. ती देखील ह्या आजाराने ग्रस्त असतात. परंतु कोमाला वेडा म्हणून हिणवण्याने त्या व्यक्तीला …
Read More »
Marathi e-Batmya