Editor

दलित, डाव्या संघटनांच्या भारत बंदच्या इशाऱ्यानंतर सरकारला आली जाग सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याचा मंत्री बडोले यांचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी अधिकारी किंवा व्यक्तीविरुध्द विना चौकशी गुन्हा दाखल करता येणार नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत केंद्र आणि राज्य सरकार तर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या मागणीवरून सोमवारी २ एप्रिल रोजी भारत बंदची घोषणा राज्यासह देशभरातील दलित, डाव्या आणि पुरोगामी विचारांच्या संघटनांनी भारत बंदची हाक …

Read More »

शरीयत कायद्यात ढवळाढवळ करू नका म्हणत केंद्राच्या विरोधात मुस्लिम महिलांचा मोर्चा तीन तलाक विधेयक मागे घेण्याच्या मागणीवरून आझाद मैदानावर आंदोलन

मुंबईः प्रतिनिधी मुस्लिम समाजातील महिलांना अनिष्ट अशा तीन तलाक पध्दतीतून सोडविण्यासाठी केंद्र सरकारकडून तीन तलाक विधेयकाच्या माध्यमातून कायदा आणण्यात येत आहे. मात्र हा कायदाच मुस्लिम समाजातील महिलांच्या विरोधात असल्याचे सांगत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या महिला शाखेने आज शनिवारी मोर्चा काढत विरोध दर्शविला. केंद्र सरकारच्या या नव्या कायद्यामुळे मुस्लिम समाजातील महिलांमध्ये …

Read More »

२ एप्रिल रोजी भारत बंदः मुंबईत निषेध मार्च अँट्रोसिटी कायदा निकालाप्रकरणी दलित, डाव्या-पुरोगांमी संघटनांचा भारत बंद

मुंबईः प्रतिनिधी अँट्रोसिटी अँक्टखाली गुन्ह्या नोंदविन्यापूर्वी त्या गुन्ह्याचा संपूर्ण तपास करावा आणि त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने देत गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला लगेच अटक करण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याचे मतही नोंदविले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयावर केंद्र व राज्य सरकारने पुर्नविचार याचिका दाखल करावी या मागणीसाठी २ …

Read More »

७ वा वेतना आयोग देण्यासाठी संघटनांचे म्हणणे सरकार ४० दिवस ऐकणार आयोग समितीचे प्रमुख के.पी. बक्षी यांच्याकडून तारखा जाहीर

मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांना ७ वेतन लागू करण्यासाठी माजी सनदी अधिकारी के.पी. बक्षी यांच्या नेतृत्वाखाली समिती विविध शासकिय कर्मचारी संघटनांची गाऱ्हाणी अर्थात म्हणणे ऐकणार आहे. हे म्हणणे ऐकण्यासाठी एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट या पाच महिन्यातील ४० दिवसांच्या तारखा या समितीने जाहीर केल्या आहेत. वास्तविक पाहता आता …

Read More »

श्रीदेवीवर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार पद्मश्रीमुळे नाही, तर मुख्यमंत्र्यांमुळे राज शिष्टाचार विभागाने माहिती अधिकारात माहिती दिल्याचा अनिल गलगलींचा दावा

मुंबई : प्रतिनिधी दुबईत चित्रपट अभिनेत्री अम्मा यंगर अय्यपन उर्फ श्रीदेवी यांच्या मृत्युनंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर करण्यात आलेले शासकिय इतमामातील अत्यंसंस्कार हे त्यांना मिळालेल्या पद्मश्री पुरस्कारामुळे नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशामुळे झाल्याची माहिती पुढे आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी …

Read More »

रुपेरी पडद्यावर येणार ‘एक सत्य’ एक वास्तवादी चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला

मुंबई : प्रतिनिधी मराठी सिनेसृष्टीत आज विविध विषयांवरील वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमा बनत असून अशा सिनेमांना जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मसालापटांच्या तुलनेत वास्तववादी सिनेमांना मराठीमध्ये जास्त चाहतावर्ग लाभतो. मराठी रसिक चाणाक्ष असल्याने काही दिग्दर्शकही त्यांची आवडनिवड ओळखून सिनेमाची कथा निवडतात. ‘एक सत्य’ हा आगामी मराठी सिनेमा याच वाटेने जाणारा आहे. …

Read More »

कृतीची अशीही सामाजिक बांधिलकी गरीब, अनाथांना कपड्यांचे वाटप करणार

मुंबई : प्रतिनिधी तेलुगू आणि तमिळ सिनेमांमध्ये यश मिळवल्यानंतर दोन वर्षांपूर्वी विक्रम भट यांच्या ‘राज : रिबूट’ या सिनेमात इम्रान हाश्मीसोबत जोडी जमवत बॅालिवुडमध्ये दाखल झालेली अभिनेत्री कृती खरबंदा सध्या चांगलीच फॅार्मात आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या रत्ना सिन्हा यांच्या ‘शादी में जरूर आना’ या सिनेमात ती राजकुमार रावसोबत दिसली. …

Read More »

सांस्कृतिक क्षेत्रातील राजकारणातही शिवसेना गोंधळलेलीच शिवसेना आपल्याच पक्षाच्या उपनेत्याच्या विरोधात मतदान करणार?

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात भाजपबरोबर सत्तेच्या राजपाटावर शिवसेना जरी बसलेली दिसत असली. तरी त्या राज पाटावर बसून भाजपला कधी विरोध तर कधी सहकार्य करत स्वत: गोंधळल्याचे चित्र जनतेला दाखवून देत आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील राजकारणातही शिवसेनेची अवस्था नेमकी गोंधळाची झाली असून अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत स्वपक्षाचे उपनेते …

Read More »

ऑल्मपिक आणि राष्ट्रीय खेळाडू घडवायचेत ? पाहू कधी तरी सवडीने क्रिडा विभागाच्या उदासीन कामकाजावर कँगचे ताशेरे

मुंबई : प्रतिनिधी देशातील हरयाणा, पंजाब, बंगरूळ येथील युवकांकडून ऑल्मपिक, आशियाई तर कधी आंतरराष्ट्रीयस्तरावरील क्रिडा स्पर्धेत नाव कमाविल्याचे नेहमीच आपण पाहतो. मात्र महाराष्ट्रातील होतकरू खेळाडूंनी असे नाव कमावावे असे दस्तुरखुद्द राज्य सरकारच्या क्रिडा विभागाला वाटत असून क्रिडापटू तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडून देण्यात आलेला निधी परत करण्याचे तर कधी क्रिडा संकुलाच्या …

Read More »

जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सरकारी फायदे बंद सात दिवसात माहिती सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या शासकिय सेवेतील, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक उपक्रम, शासकिय अनुदानावरील सर्व संस्थांमध्ये अनुसूचित जाती व जमाती, इतर मागास प्रवर्ग या आरक्षित गटांतून भरती झालेल्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले असेल तर त्यांना यापुढे कायदेशीर संरक्षण मिळणार नाही. तसेच जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती सात दिवसांच्या आत मुख्यमंत्री …

Read More »