बदलापूरच्या घटनेत ताब्यात असलेल्या आरोपीला गोळ्या घालणारे पोलीस बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली तेव्हा कुठे होते, असा सवाल करत या प्रकरणाची चौकशीची मागणी करत महायुतीच्या काळात महिला सुरक्षित नाहीत, मुंबई शहर तर ‘गुन्हेगारीत’ दुसऱ्या क्रमांकावर आलं असल्याचा घणाघातही भाई जगताप यांनी केला. मुंबई काँग्रेसमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी …
Read More »जयराम रमेश यांचा आरोप, नरेंद्र मोदींची ‘मेक इन इंडिया’ योजना ‘फेक इन इंडिया’ भीती आणि अनिश्चिततेच्या वातावरणामुळे गुंतवणूकीला खीळ
नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांनी २०१४ मध्ये ‘मेक इन इंडिया’ची घोषणा नेहमीसारखे गाजावाजा करून केली होती. नरेंद्र मोदींनी तेव्हा चार उद्दिष्टे ठरवली होती. पण दहा वर्षांत त्याचा पुरता बोजवारा उडला आहे. गेल्या दशकात आर्थिक धोरणनिर्मिती स्थिर, अंदाजे आणि समजूतदार ठरली नाही. भीती आणि अनिश्चिततेच्या वातावरणामुळे खाजगी गुंतवणुकीच्या वाढीला खीळ बसली आहे. नरेंद्र …
Read More »आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे निर्णय आगरी समाजासाठी महानंडळ, नदी जोड प्रकल्प, शेती महामंडळाची जमिन एमआयडीसीला यासह अनेक निर्णय
राज्यात दसरा सण झाल्यानंतर कधीही विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू करणार असल्याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले. त्यानुसार निवडणूक आचारसंहितेपूर्वीची शेवटची राज्य मंत्रिमंडळाची बैठक असे सांगत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक समाजांना आकर्षित करण्यासाठी नवी …
Read More »वर्षा गायकवाड यांची टीका,… पराभवाच्या भितीमुळेच मुंबईतील टोल माफी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडवरील (MTHL) कार आणि लाईट मोटार वाहनांच्या टोल माफीचे काय?
मुंबईतील टोल नाक्यावर होत असेलल्या प्रचंड मोठ्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी काँग्रेस पक्षाने केली होती पण या मागणीकडे भाजपा युती सरकारने जाणीवपूर्वक कानाडोळा केला. लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही पराभव अटळ असल्याची जाणीव झाल्यानेच हादरलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोल नाक्यांवर टोल माफी जाहीर केली आहे. मुंबई ट्रान्स हार्बर …
Read More »विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर मुंबईच्या एन्ट्री पाँईटवर टोल माफ पाच प्रवेश मार्गांवरील टोल हलक्या वाहनांसाठी माफ, एसटी बस, शाळा बस, कार यांना टोल माफी
अपेक्षेनुसार आता दसऱ्याचा सण झाल्यानंतर कोणत्याही क्षण विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता आता जाहिर करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई आणि महानगरात राहणाऱ्या मतदारांना महायुतीकडे आकर्षित करण्यासाठी मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील पथकर अर्थात टोल हलक्या वाहनांसाठी माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …
Read More »उद्धव ठाकरे रूग्णालयातः प्रकृती बिघडली, उद्या डिसार्ज मिळण्याची शक्यता रूग्णालयात विविध तपासण्या सुरु
विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर प्रत्येक पक्षाचे प्रमुख नेते सध्या त्यांच्या निवडणूकीच्या विजयासाठी सातत्याने बैठका, आघाड्या-युती यामध्ये बिझी आहेत. सध्या या सगळ्या धामधुमीत शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची बिकृती बिघडल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले असून त्यांना उद्या डिसार्ज देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना रिलायन्स रूग्णालयात …
Read More »भारत आणि युरोपियन युनियन मुक्त करारः नियमातील शिथिलतेबाबत कंपन्यांना विचारणा कर्ज आणि उत्पादनासंदर्भात हव्या असलेल्या सूटीबाबत कॉमर्स मंत्रालयाची विचारणा
भारत आणि ईयु अर्थात युरोपियन युनियन EU ने चालू असलेल्या मुक्त व्यापार कराराच्या (FTA) वाटाघाटींना कर्ज देण्याच्या गतीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे, वाणिज्य विभागाने देशांतर्गत उद्योगाशी संपर्क साधला आहे. या उद्योगांना मूळ नियमांनुसार शक्य तितकी लवचिकता मिळते – राष्ट्रीय निश्चित करणारे निकष उत्पादनाचा स्रोत आणि टॅरिफ कपात आणि निर्मूलनासाठी त्याची पात्रता …
Read More »बोगस कंपन्यांच्या शंकेने सेबीचे बीएसईला आदेश, थांबा पुढे जाऊ नका शेल कंपन्या बाजारात आल्याच्या शंखेने दिले आदेश
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने बीएसईला निर्देश दिले आहेत की जोपर्यंत कंपनीने त्याच्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) मध्ये केलेल्या खुलाशांची चौकशी पूर्ण करत नाही, तोपर्यंत Trafiksol ITS टेक्नॉलॉजीजच्या सूचीबद्धतेसह पुढे जाऊ नये. असे आदेश सेबीने बीएसईला दिले. त्यामुळे बीएसईने आयपीओ संदर्भातील कारवाई थांबविली आहे. मार्केट रेग्युलेटरने …
Read More »संघर्षाच्या पार्श्वभूमी भारतीय बाजारातून ५८ हजार कोटी रूपये एफपीआयने काढले ९ महिन्याच्या उच्चांकी गुंतवणूकीनंतर लगेचच भारतीय बाजारातून परदेशी गुंतवणकदारांनी काढले
इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष वाढल्याने, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली तीव्र वाढ आणि चिनी बाजारातील मजबूत कामगिरीमुळे विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरमध्ये ५८,७११ कोटी रुपये काढले आहेत. सप्टेंबरमध्ये ५७,७२४ कोटी रुपयांच्या नऊ महिन्यांच्या उच्च गुंतवणुकीनंतर हा निर्णय झाला. एप्रिल-मेमध्ये ३४,२५२ कोटी रुपये काढून घेतल्यानंतर जूनपासून फॉरेन पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) सातत्याने इक्विटी खरेदी …
Read More »सीसीपीएने ओला कंपनीला आदेश देत सांगितले, ग्राहकांना पर्याय द्या ग्राहकांच्या हिताचे रक्षण होणे बंधनकारक
सीसीपीए अर्थात सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी CCPA ने ओला Ola या आघाडीच्या ऑनलाइन राइड-हेलिंग प्लॅटफॉर्मला, तक्रार निवारण प्रक्रियेदरम्यान ग्राहकांना त्यांच्या पसंतीची परताव्याची पद्धत – थेट त्यांच्या बँक खात्यात किंवा कूपनद्वारे – निवडण्याची परवानगी देणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले. याव्यतिरिक्त, ओलाला ग्राहकांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून बुक केलेल्या सर्व राइड्ससाठी बिल किंवा …
Read More »
Marathi e-Batmya