Editor

कार्पोरेट मंत्रालयाने सीएसआर फायलिंगसाठीचा कालावधी कमी केला आता ३० दिवसांच्या आत दाखल करणे आवश्यक

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (MCA) कॉर्पोरेट इंडियाच्या CSR अनुपालनावर सरकारकडे सीएसआर CSR रिटर्न भरण्याची विंडो कमी करून त्याचे निरीक्षण अधिक कडक केले. कॉर्पोरेट्सना आता ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत २०२३-२४ साठी त्यांचे सीएसआर CSR रिटर्न (CSR-2) भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे AOC-4 पेक्षा स्वतंत्रपणे दाखल केले जाणे आवश्यक आहे, जो वार्षिक …

Read More »

बँक ऑफ इंडियाची ४०० दिवसांसाठी मुदत ठेव योजनेवर सर्वाधिक व्याज सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बँक ऑफ इंडियाची योजना

बँक ऑफ इंडिया (BOI) च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सणासुदीचा हंगाम साजरा करण्यासाठी, बँक ऑफ इंडियाने BOI ने रु. ३ कोटींपेक्षा कमी रकमेसाठी विशेष ४००-दिवसीय रिटेल मुदत ठेव योजना सुरू केली आहे. बँक ऑफ इंडियाने सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी ८.१०% वार्षिक, ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.९५% आणि नॉन-कॉलेबल डिपॉझिट्स अंतर्गत (१ कोटी रुपयांपेक्षा …

Read More »

किमान वेतनात केंद्र सरकारने केली वाढः १ ऑक्टोंबरपासून लागू तीन प्रवर्गातील कामगारांच्या किमान वेतनात वाढ

कामगारांना पाठिंबा देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून केंद्राने गुरुवारी व्हेरिएबल डिअरनेस अलाउंस (VDA) मध्ये सुधारणा करून किमान वेतन दरात वाढ करण्याची घोषणा केली. कामगारांना जगण्याच्या वाढत्या खर्चाचा सामना करण्यास मदत करण्याच्या उद्देशाने हे समायोजन करण्यात आले आहे, असे कामगार आणि रोजगार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. सुधारित मजुरी दरांचा केंद्रीय क्षेत्रातील …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा सवाल, पंतप्रधानांचा दौरा रद्द, पण सामान्यांना झालेल्या त्रासाचं काय ? स्टॅच्यु ऑफ युनिटी पक्की बांधली, मग महाराजांचा पुतळा का कमकुवत बनवला ?

मुंबई पुण्यात मुसळधार पाऊस होऊन त्यात सर्वसामान्यांचे हाल झाले. यावरून सरकारला आदित्य ठाकरे यांनी धारेवर धरत ‘काल काही मिनिटांच्या पावसात मुंबई पुणे ठाणे परिसरातील लोकांचे हाल झाले. अर्ध्या एक तासाच्या पावसात मुंबई ठप्प झाली. काल पश्चिम वेस्टर्न एक्सप्रेस हायवे देखील ठप्प झाला, रेल्वे ठप्प झाल्या असे सांगत कुठे होते मुख्यमंत्री …

Read More »

हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन कृषी विभागाचे आवाहन

खरीप २०२३ हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेkण्यासाठी शेतकरी खातेदारांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केले नाही त्यांनी नजिकच्या कृषी कार्यालयांशी संपर्क करून ई-केवायसी करावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई-पिक पहाणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व …

Read More »

नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी महाप्रित आणि एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड यांच्यात करार १० गीगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारणार

महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये नाविन्यपूर्ण नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी सहकार्य करण्यासाठी महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड (महाप्रित) आणि एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड एनजीईएल (NGEL) यांच्यात मुंबई येथे संयुक्त उपक्रम करार झाला आहे . या धोरणात्मक भागीदारीचे उद्दिष्ट १० गीगावॅट क्षमतेचे रिन्यूएबल एनर्जी पार्क आणि अक्षय ऊर्जा प्रकल्प राबविण्यात …

Read More »

सैन्यदलात अधिकारी पदाचे मोफत पूर्व प्रशिक्षण छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्राकडून मिळणार मोफत प्रशिक्षण वर्ग

भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (Service Selection Board) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे मोफत प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन मुंबई शहर सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. …

Read More »

जयंत पाटील यांची टीका, अफगाणिस्तानहून कांदा आयात करत शेतकऱ्यांचे पानीपत… 'शाहना आम्ही हे मराठी राज्य मोडू देणार नाही'

शिवस्वराज्य यात्रा नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नरमध्ये पोहोचली असून येथील जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी बोलताना अफगाणिस्तानहून कांदा आयात करत शेतकऱ्यांचे पानीपत करण्याचा डाव सरकारने आखला आहे असा आरोप जंयत पाटील यांनी सरकारवर केला. याबाबत सविस्तर बोलताना जयंत पाटील …

Read More »

आशिष शेलार यांची मागणी, संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा उबाठा सेनेच्या निकृष्ठ कामांमुळे मुंबईकरांचे हाल

आदित्य ठाकरे आणि त्यांच्या उबाठा सेनेन मागील २५ वर्षात जी निकृष्ठ दर्जाची कामे केली, त्यामुळेच मुंबईकरांना हे भोगावे लागत असून काल जी परिस्थिती निर्माण झाली त्याला तेच जबाबदार आहेत, अशी भूमिका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज येथे मांडली. तर संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, अमित शाह बरोबर डर्टी डजन मधील एकाला पाहिले देश बंदुकीवर नाही संविधानावर चालतो हे सरकार मराठी माणसांच्या विरोधातलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा बोलवून नागरिकांना त्रास होईल, असे प्रशासनाने काही करु नये कारण यापूर्वी त्याच प्रकल्पाचे पाच वेळा उद्धघाटन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या कामात व्यस्त असताना राज्य सरकारने सहाव्यांदा त्याच कामासाठी त्यांना पुण्यात का बोलवले, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे …

Read More »