विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने सुरु असलेल्या नीट परीक्षेत झोल सुरू आहे. या परीक्षेला महाराष्ट्रात सर्वाधिक विद्यार्थी बसतात. एवढा मोठा घोटाळा होऊन सरकारची भूमिका स्पष्ट नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शिक्षण मंत्री म्हणतात काही गडबड झाली आहे. मग सरकार जबाबदारी घेणार आहे की नाही असा सवाल विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. या संदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना …
Read More »शरद पवार यांचा मार्मिक सवाल, खिशात ७० रूपये तर मग १०० कसे खर्च करणार? अर्थसंकल्प केवळ शब्दांचा फुलोरा असल्याची केली टीका
खिशात ७० रुपये मग १०० रुपये खर्च करणार कसे? हा अर्थसंकल्प म्हणजे शब्दांचा फुलोरा आहे असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. अजित पवार यांनी सादर केलेल्या १० व्या अर्थसंकल्पावरून शरद पवार म्हणाले की, एखाद्या गोष्टीला १०० रुपये खर्च असेल आणि माझ्या …
Read More »२२ महिन्यानंतर सरकारकडून तूटीनंतर सरप्लस निधी कॅगच्या अहवालातील माहिती
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून विक्रमी हस्तांतरणाद्वारे चालना मिळालेली आणि आदर्श आचारसंहितेद्वारे मदत केली गेली, केंद्राने २२ महिन्यांच्या अंतरानंतर मे महिन्यात मासिक वित्तीय अधिशेषाचे सरप्लस निधी राखण्यात यश मिळविले असल्याचे वृत्त बिझनेस लाईनने आपल्या वृत्तात म्हटले आहे. यासह, पहिल्या दोन महिन्यांत राजकोषीय तूट गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीतील ११.८ …
Read More »आता जगातील दुसऱ्या क्रमांकाची इक्विटी मार्केट भारत बाजार भांडवलात एक ट्रिलियन पेक्षा जास्तीची भर
जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी इक्विटी मार्केट असलेल्या भारताने गेल्या सहा महिन्यांत आपल्या बाजार भांडवलात $१ ट्रिलियनपेक्षा जास्त भर घातली आहे. शेअर्समधील अथक रॅलीने आघाडीच्या निर्देशांकांना नवीन विक्रमी उच्चांकाकडे नेले आहे आणि सहभागाला चालना दिली आहे. २०२४ च्या सुरुवातीपासून, भारतीय बाजारांत सूचीबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल २४.५% ने वाढून $५.२३ …
Read More »भारतातील गुंतवणूकीसाठी जर्मन कंपन्या उत्सुक अहवालातून माहिती पुढे
भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेकडे जर्मन कंपन्यांचे लक्ष वेधून घेत आहे, अनेकांनी उपखंडात त्यांची गुंतवणूक वाढवण्याची योजना आखली आहे. ९ एप्रिल ते २० मे २०२४ दरम्यान जर्मनीतील केपीएमजी KPMG आणि इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्स (AHK India) यांच्या “जर्मन इंडियन बिझनेस आउटलुक २०२४” सर्वेक्षणानुसार, या वर्षी जवळजवळ ५९ टक्के जर्मन कंपन्या भारतात नवीन …
Read More »आता सहा महिने नोकरी करणाऱ्यांनाही ईपीएसमधून निधी काढता येणार ईपीएस निधीच्या नियमात बदल
केंद्राने शुक्रवारी कर्मचारी पेन्शन योजना अर्थात ईपीएस EPS, १९९५ मध्ये बदल केला आहे, याची खात्री करण्यासाठी ६ महिन्यांपेक्षा कमी अंशदायी सेवा असलेले सदस्य देखील निधी काढू शकतात. दरवर्षी, लाखो ईपीएस EPS सदस्य पेन्शनसाठी आवश्यक १० वर्षांची अंशदायी सेवा देण्यापूर्वी योजना सोडतात. या सदस्यांना योजनेतील तरतुदींनुसार पैसे काढण्याचा लाभ दिला जातो. …
Read More »मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर अखेर पूर्ण होणार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची विधान परिषदेत माहिती
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, आवश्यकतेनुसार पर्यायी कंत्राटदार नेमण्यात आलेले आहेत. हे काम प्रगतीपथावर आहे. सर्व कामे डिसेंबर २०२४ अखेर पूर्ण करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानपरिषदेत सांगितले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्याबाबत विधानपरिषदेत सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा सवाल, निकषांच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना मदत करणार का मंत्री अनिल पाटील यांच्या उत्तरावर विजय वडेट्टीवार सह विरोधकांचा आक्षेप
राज्यात दुष्काळ, अवकाळी, गारपिटीमुळे शेतकरी पिचला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषांच्या पलीकडे जाऊन मदत करा, नुकसानग्रस्तांना किती दिवसात भरपाई मिळणार आणि तो कालावधी किती असेल, प्रतिहेक्टरी किती दर असेल असा सवाल करत पहिल्याच प्रश्नांत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला आज विधानसभेत पावसाळी अधिवेशात केला. विजय वडेट्टीवार म्हणाले की, …
Read More »जयंत पाटील यांची खोचक टोला, अर्थसंकल्प म्हणजे ‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’ अजित पवार यांनी सांदर केलेल्या अर्थसंकल्पावर टीका
राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडला या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. आजचा अर्थसंकल्प म्हणजे ‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’ असे म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. अर्थसंकल्पावर सविस्तर बोलताना जयंत …
Read More »
Marathi e-Batmya