नुकत्याच झालेल्या दक्षिण आर्फिकेला २०-२० वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यात पराभूत केलेल्या भारतीय क्रिकेट टीमला बीसीसीआयने १२५ कोटी रूपयांचे बक्षिस जाहिर आज केले. एकाबाजूला १७ वर्षानंतर २०-२० सामन्यातील वर्ल्ड कप जिंकल्यानंतर उत्सव साजरा केला जात असताना दुसऱ्याबाजूला मात्र विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या पाठोपाठ रविंद्र जडेजा यानेही एक दिवसीय क्रिकेटमधून आपली …
Read More »नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन
वसाहतवादी ब्रिटिश सरकारने भारतातील प्रदीर्घ आणि शोषणात्मक राजवटीत स्वतःच्या फायद्यासाठी अनेक कायदे केले. मात्र आता स्वातंत्र्याच्या अमृत काळात पारित केलेल्या नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायप्रक्रियेची कार्यक्षमता वाढवण्यास तसेच न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले. ‘फौजदारी कायद्यातील सुधारणा २०२३’ या विषयावर केंद्रीय विधी व …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, मुस्लिम द्वेष निर्माण करण्याचा भाजपा -आरएसएसचा डाव निवडणूक निकालानंतर मुस्लिमांवरील हल्ले वाढले
लोकसभा निवडणुकीचे ४ जून रोजी निकाल जाहीर झाले. त्यानंतर लगेचच देशभरात मुस्लिमांवरील हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुस्लिमांवरील हे हल्ले भाजपा-आरएसएस आणि त्यांच्या जातीयवादी धर्मांध संघटनांनी आखले असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी करत आमच्या मुस्लिम बंधू-भगिनींवरील या नियोजनबध्द हल्ल्यांचा मी तीव्र निषेध करतो. देशात द्वेष, भीती …
Read More »राज्याच्या मुख्य सचिव पदाची धुरा सुजाता सौनिक यांच्याकडे प्रशासकीय इतिहासात पहिल्यांदाज महिला आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती
राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांचा कार्यकाल आणि मुदतवाढ आज संपत आली. त्यामुळे राज्याच्या प्रशासकीय मुख्य सचिव पदी ज्येष्ठ महिला सनदी अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली असून आज त्यांनी मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून राज्याच्या मुख्य सचिव पदाची धुरा स्विकारली. खरेतर आयएएस अधिकारी सुजाता सौनिक यांची वर्णी …
Read More »नव्या तीन भारतीय संहितेची अंमलबजावणी सोमवारपासूनः कायद्यातील प्रमुख बदल कोण-कोणते बदल होणार गुन्हे नोंदणीपासून ते न्यायालयीन प्रक्रियेत
भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम हे तीन नवीन फौजदारी कायदे सोमवारपासून देशभरात लागू होणार आहेत. हे कायदे अनुक्रमे वसाहतकालीन भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा यांची जागा घेतील. नवीन कायदे आधुनिक न्याय प्रणाली आणतील, ज्यामध्ये शून्य एफआयआर, पोलिस तक्रारींची ऑनलाइन …
Read More »शरद पवार यांची स्पष्टोक्ती, आगामी विधानसभा महाविकास आघाडी म्हणूनच… मुख्यंमत्री पदाचा चेहरा जाहिर करण्यास नकार
लोकसभा निवडणूकीनंतर येत्या ऑक्टोंबर-नोंव्हेबर महिन्यात राज्याच्या विधानसभा निवडणूका जाहिर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या यशाप्रमाणे विधानसभा निवडणूकीतही यश मिळेल अशी अटकळ महाविकास आघाडीतील नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत भाष्य …
Read More »केंद्रीय राज्यमंत्री अर्जून राम मेघवाल म्हणाले, फौजदारी न्याय प्रक्रियेत भारत पथदर्शी ठरेल ‘फौजदारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनात भारताचा प्रगतीशील मार्ग’ विषयावर परिषद
देशात तीन नवीन फौजदारी कायदे १ जुलै २०२४ पासून लागू होत असून या कायद्यांमुळे प्रत्येक नागरिकास न्याय मिळण्यासाठी सुलभता होईल, तसेच फौजदारी न्याय प्रक्रियेत भारत आगामी काळात पथदर्शी ठरेल असा विश्वास केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी व्यक्त केला. भारतीय न्याय संहिता २०२३”, “भारतीय साक्ष अधिनियम, २०२३”, …
Read More »कल्की 2898 एडी चित्रपटावर सुपरस्टार रजनीकांत खुषः दोन दिवसात २८९ कोटी रूपयांची कमाई दिग्ददर्शक नाग अश्विनने चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवल्याची प्रतिक्रिया
समाज माध्यमांवर एक छोटासा जीआयएफ पध्दतीचा ट्रेलर रिलीज करत कल्की 2898 एडी इतकेच नाव पुढे यायचे. त्यामुळे समाज माध्यमाचा वापर करणाऱ्या अनेक तरूणांना नेमकी ही जाहिरात कशाची आहे याचा काही केल्या उलघडा होत नव्हता. मात्र नुकताच २७ जून रोजी हा चित्रपट रिलीज झाला आणि या उत्सुकतापूर्ण चित्रपटाबाबत ट्रेलरचा उलघडा झाला. …
Read More »जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्विकारली लष्कर प्रमुख पदाची सूत्रे मनोज पांडे यांच्याक़डून स्विकारला चार्ज
जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ३० जून रोजी १.३ दशलक्ष भारतीय लष्कराचे ३० वे लष्करप्रमुख (COAS) म्हणून जनरल मनोज पांडे यांच्याकडून पदभार स्वीकारला. लष्करप्रमुख मनोज पांडे हे चार दशकांहून अधिक काळ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “जनरल उपेंंद्र द्विवेदी यांनी सीओएएस म्हणून आज कार्यभार स्वीकारला, तंत्रज्ञानाच्या …
Read More »आयआरईडीए उभारणार २२ लाख कोटी रूपयांचा निधी आयपीओ एफपीओतून उभारणार निधी
भारताच्या अक्षय ऊर्जा पुशसाठी सुमारे ₹३०-लाख कोटींच्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे, ज्यामुळे हरित वित्तपुरवठ्यासाठी ₹२२-लाख कोटींचा कर्ज बाजार उघडता येईल, असे इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (IREDA) चे सीएमडी पी के CMD PK दास यांनी शनिवारी सांगितले. ६१ व्या राष्ट्रीय खर्च आणि व्यवस्थापन लेखापालांच्या परिषदेला संबोधित करताना, दास यांनी भर दिला …
Read More »
Marathi e-Batmya